शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

येवल्यात सामाजिक वनीकरण विभागाने केली १ लाख ८ हजार ७९२ वृक्षांची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 19:42 IST

येवला : तालुक्यात सामाजिक वनीकरण विभागाकडून १ लाख ८ हजार ७९२ वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. यात करंज, रेनट्री, निम, आवळा, चिंच, वड, पिंपळ, हादगा, शेवगा, जांभूळ, सिल्वर, ओक, विलायती चिंच, सिताफळ, आधी वृक्षांची लागवड झाली आहे. सदर वृक्ष खिर्डी साठे व राजापूर येथील शासकीय रोप रोपवाटिकेतून वृक्ष आणण्यात आले आहे.

ठळक मुद्देबावन ग्रामपंचायतीना एक लाख ६६ हजार वृक्ष देण्यात आले.

येवला : तालुक्यात सामाजिक वनीकरण विभागाकडून १ लाख ८ हजार ७९२ वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.यात करंज, रेनट्री, निम, आवळा, चिंच, वड, पिंपळ, हादगा, शेवगा, जांभूळ, सिल्वर, ओक, विलायती चिंच, सिताफळ, आधी वृक्षांची लागवड झाली आहे. सदर वृक्ष खिर्डी साठे व राजापूर येथील शासकीय रोप रोपवाटिकेतून वृक्ष आणण्यात आले आहे.कोटमगाव येथे आमदार छगन भुजबळ यांच्या हस्ते तर पांजरवाडी येथे आमदार नरेंद्र दराडे यांच्या हस्ते वृक्षांची लागवड करण्यात आली. भारम येथे वृक्ष लागवड पंचायत समिती सदस्य लक्ष्मीबाई गरु ड यांच्या हस्त, अंकाई येथे डॉ. सुधीर जाधव यांच्या हस्ते झाले. या वृक्षांची देखरेख तीन वर्षांपर्यंत करणे. कुंपण, पाणी, संरक्षण तेथील व सुरक्षतेसाठी सर्व उपाय योजना करण्यात येतात. त्यासाठी सदर वृक्षांची देखभाल करण्यासाठी या ठिकाणी वन मजुरांची व्यवस्था करण्यात आली आहे. यावर्षी सामाजिक वनीकरण विभागाने येवला तालुक्यातील बावन ग्रामपंचायतीना एक लाख ६६ हजार वृक्ष देण्यात आले.महाराष्ट्र राज्य योजनेअंतर्गत महत्वाचे रस्ते, कालवे, रेल्वे महामार्ग आदी बाजूला वृक्षांची लागवड करण्यात येते. या योजनेतून सदरचा खर्च भागविण्यात येतो. गेल्यावर्षी दुष्काळी परिस्थिती असताना खिर्डीसाठे येथील रोपवाटिकेत कोपरगाव येथून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता.नाशिक वन विभागाकरिता ८८ लाख, सामाजिक वनीकरण २५ लाख, वन विकास महामंडळ १४ लाख ३४ हजार, ग्रामपंचायत विभाग ४२ लाख २३ हजार वृक्षांची उद्दिष्टे देण्यात आली होती. येवला तालुक्यात सामाजिक वनीकरण विभाग एक लाख ९७ हजार वृक्षांची लागवड जुलै अखेर करावयाची आहे. त्यापैकी १ लाख ८ हजार ७९२ वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.पांजरवाडी गट लागवड १० हजार, भारम २५ हजार, बाभूळगाव ते पाटोदा रस्ता ५ हजार, सावरगाव ते येवला ५ हजार,कोटमगाव ते गवंडगाव ५ हजार, अंगणगाव ते देशमाने ५ हजार, नगरसुल ते धामोडे ३ हजार, कौठ खेडे ते नागडे ५ हजार, नगरसुल ते ममदापुर ५ हजार, कौठ खेडे ते भारम रहाडी पर्यंत ५ हजार, वाई बोथी ते अंदरसुल ५ हजार, नगरसुल ते खिडीसाठे २ हजार, सावरगाव ते पाटोदा ५ हजार, वाई बोथी ते न्याहारखेडा एक हजार, या प्रमाणे रस्त्यांच्या कडेला वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.