शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

अंबोली ग्रामपंचायतला स्मार्टग्राम पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 19:02 IST

वेळुंजे : महाराष्ट्र शासनामार्फत दिला जाणारा सन २०२०-२१ चा आर. आर.आबा पाटील स्मार्टग्राम पुरस्कार त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंबोली गावाला दिल्याने त्र्यंबकेश्वर व अंबोली च्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

ठळक मुद्देगावाला २० लाखाचे पारितोषिक जाहीर झाले

वेळुंजे : महाराष्ट्र शासनामार्फत दिला जाणारा सन २०२०-२१ चा आर. आर.आबा पाटील स्मार्टग्राम पुरस्कार त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंबोली गावाला दिल्याने त्र्यंबकेश्वर व अंबोली च्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.यासाठी गावाला २० लाखाचे पारितोषिक जाहीर झाले आहे. ग्रामविकासात मानाचा समजला जाणारा या पुरस्काराकरिता त्र्यंबकेश्वर तालुक्यातून एकूण १७ गावांचा समावेश होता, त्यापैकी ४ गावांत चुरशीची लढत होती. त्यापैकी अंबोली गावाची प्रथम क्रमांकाने निवड करण्यात आली. या करिता ग्रामपंचायतीच्या सरपंच चंद्रभागा लचके, उपसरपंच लंकाताई मेढे, ग्रामसेवक जितेंद्र नांद्रे, सदस्य गोकुळ मेढे, अनिल भोई, तानाजी कड, काळूबाबा लचके, काळूबाई ताठे, राधाताई गुंबाडे, ज्योतीताई लचके, ग्रामपालिका कर्मचारी त्र्यंबक मेंगाळ, सूर्यकांत मेढे यांच्या कामामुळे सदर पुरस्कार मिळण्यास सहमार्य मिळाले.तसेच अरुण मेढे ( राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष), ॲड भास्कर मेढे, संजय मेढे, ॲड. शरद मेढे यांचे सहकार्य लाभले,सदर पुरस्काराकरिता सर्वांनी मेहनत घेतली. ग्रामपंचायतीकडून गावाकरिता पायाभूत सुविधा ग्रामस्थांना उपलब्ध करून दिल्यात. व्यवस्थित केलेले नियोजन मेहनत याकामी कामास आली. गावात रस्ते, भूमिगत गटारी, दिवाबत्ती, वॉटर फिल्टरेशन प्लांट, ग्रंथालय, स्मशानभूमी, दशक्रियाविधी शेड, वृक्ष लागवड, शोचालय, पाण्याची सुविधा, पेव्हर ब्लॉक, गोबरगॅस इत्यादी कामे करण्यात आली आहेत.

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक