शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
2
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
3
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
4
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
5
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
6
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
7
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
8
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
9
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
10
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
11
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
12
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
13
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
14
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
15
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
16
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
17
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
18
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
19
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
20
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?

अवकाळीने उडविली शेतकऱ्यांची झोप

By admin | Updated: March 1, 2016 23:44 IST

अवकाळीने उडविली शेतकऱ्यांची झोप

  कळवण : मानूर येथे तरुणी ठारजायखेडा : सात जनावरांचा मृत्यूसटाणा : बागलाण तालुक्याला यंदाही अवकाळी आणि गारपीटचे ग्रहण लागले आहे.मंगळवारी दुपारी अचानक प्रचंड वादळ .गारपीट आणि पाऊन तास मुसळधार पावसाने मोसम ,करंजाडी खोऱ्याला अक्षरश: झोडपून काढले.गारपीटने सुमारे साडे पाच हजार हेक्टर वरील उन्हाळ कांदा भुई सपाट झाला. डाळिंबा बागांची फुल आणि फळ गळ झाली. काढणीवर आलेले गहू, हरभरा पिक नेस्तनाभूत झाले. वादळी पावसाने करंजाड शिवारात दोन घरांची पत्रे उडून शेतकरी दांम्पत्य गंभीर जखमी झाले. कालच्या या आस्मानी अरिष्ट कोसळल्याने पिकांची कोट्यावधी रु पयांची हानी झाली आहे.त्यामुळे सलगच्या आस्मानी अरिष्टमुळे शेतकरी आता पूर्णपणे आर्थिक कोंडीत सापडला आहे.मंगळवारी दुपारी दोन वाजता अचानक पश्चिमेकडून धूळ वादळ सुटले. हे वादळ भयंकर होते जवळचे काहीही दिसत नव्हते. त्यातच वादळामुळे भगवान वृषभदेव मूर्तीच्या पंचकल्यानक सोहळयासाठी लावलेल्या चार स्वागत कमानी कोसळल्याने विंचूर प्रकाशा राज्य मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. दरम्यान वादळानंतर मोसम खोऱ्यातील अंतापूर, ताहराबाद, सोमपूर, लाडूद, दसवेल, पिंपळकोठे, तांदुळवाडी ,दरेगाव, भडाणे, मांगीतुंगी, जायखेडा, आंनदपूर या गावांवर दोन ते तीन मिनिटे गारपीट आणि पाऊन तास मुसळधार पाऊस कोसळला.