शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

क्रिमिलेअरमधून बारी  समाजाला वगळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 00:50 IST

राज्य मागासवर्ग आयोगाने नुकत्याच शासनाकडे सादर केलेल्या अहवालात राज्यातील १०३ जातींना क्रिमिलेअर तत्त्वातून वगळले असून त्यात बारी, बरई व तांबोळी या जातींचा उल्लेख नाही. या तिन्ही जातींना ओबीसी क्रिमिलेअर तत्त्वातून वगळण्यात यावे व दुर्बल गटात कायम ठेवावे, अशी मागणी नाशिक जिल्हा बारी समाज मंडळातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

नाशिक : राज्य मागासवर्ग आयोगाने नुकत्याच शासनाकडे सादर केलेल्या अहवालात राज्यातील १०३ जातींना क्रिमिलेअर तत्त्वातून वगळले असून त्यात बारी, बरई व तांबोळी या जातींचा उल्लेख नाही. या तिन्ही जातींना ओबीसी क्रिमिलेअर तत्त्वातून वगळण्यात यावे व दुर्बल गटात कायम ठेवावे, अशी मागणी नाशिक जिल्हा बारी समाज मंडळातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.  बारी समाज हा राज्यामध्ये शेतीशी निगडित असल्याने तो आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे. शेती आणि शेतमजूर हा पूर्वापार चालत आलेला बारी समाजाचा व्यवसाय आहे. कोणत्याच संदर्भाने महाराष्ट्रातील बारी समाज संपन्न किंवा वैभवशाली जीवन जगत नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. बारी समाजाला ओबीसी आरक्षणातून कोणताही लाभ झालेला नसल्याची खंत निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे. मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी राधाकृ ष्णन् बी. यांना देण्यात आले. यावेळी नाशिक जिल्हा बारी समाज मंडळाचे अध्यक्ष काशीनाथ कातुरे, माजी अध्यक्ष नागोराव बारी, श्रीकृष्ण वंडाळे, राजेंद्र खलसे, खजिनदार किरण फुसे, सदस्य ललित बारी, एकनाथ बारी, सुनील बारी उपस्थित होते.