शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

खासगी बसचे सहाशे तर टॅक्सीचे आठशे रुपये भाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 01:03 IST

दुरांतो एक्स्प्रेसच्या अपघातामुळे मुंबईला रेल्वे मार्गाने जाऊ न शकणाºया हजारो प्रवाशांनी खासगी बस आणि टॅक्सींचा आधार घेतला. परंतु खासगी बसचालकांनी नियमित भाडे वाढवून चक्क पाचशे ते सहाशे आणि टॅक्सीचालकांनी तब्बल आठशे ते नऊशे रुपयांचे भाडे वसूल करीत प्रवाशांची अक्षरश: लूट केली. रात्री कल्याण येथे खासगी बस अडविल्यानंतर बस पाठविणे बंद करण्यात आले आहे.

नाशिक : दुरांतो एक्स्प्रेसच्या अपघातामुळे मुंबईला रेल्वे मार्गाने जाऊ न शकणाºया हजारो प्रवाशांनी खासगी बस आणि टॅक्सींचा आधार घेतला. परंतु खासगी बसचालकांनी नियमित भाडे वाढवून चक्क पाचशे ते सहाशे आणि टॅक्सीचालकांनी तब्बल आठशे ते नऊशे रुपयांचे भाडे वसूल करीत प्रवाशांची अक्षरश: लूट केली. रात्री कल्याण येथे खासगी बस अडविल्यानंतर बस पाठविणे बंद करण्यात आले आहे. दुरांतो एक्स्प्रेसच्या अपघातामुळे पंचवटीसह अन्य सर्व रेल्वे रद्द झाल्याने प्रवाशांना पुन्हा नाशिकरोडहून नाशिक शहर गाठावे लागले. त्यामुळे महामार्ग बसस्थानकावर गर्दी झाली होती. राज्य परिवहन मंडळाने ज्यादा बसची सोय केली असली तरी त्याला मर्यादा असल्याने हजारोंच्या संख्येने जमलेल्या प्रवाशांनी खासगी बस वाहतुकीची मदत घेतली. मात्र ही संधी साधून खासगी बस व्यावसायिकांनी दरवाढ करून अक्षरश: लूट केली. बसचे प्रवासीभाडे वाढवून ते पाचशे ते सहाशे रुपये प्रतिप्रवासी असे वसूल केले. प्रवाशांची संख्या बघून दरवाढ होत होती. हाच प्रकार टॅक्सी आणि कुलकॅबच्या बाबतीतही घडला. मुंबई सेवा देणाºया टॅक्सीचालकांनी आठशे ते नऊशे रुपये प्रतिप्रवासी असे दर आकारले. इतके ज्यादा दर मोजूनही प्रवासी मुंबईकडे रवाना होत होते. ज्यांना हे दर शक्य नव्हते त्यांनी मुंबईकडे जाणाºया टेम्पो, ट्रक्सचा देखील आधार घेतला.मुंबईकरांना हॉटेल, ढाब्यांचा सहाराव्यवसाय वा कामानिमित्त कारने मुंबईबाहेर गेलेले व पुन्हा घरी परतणाºया मुंबईकरांची वाहने सायंकाळी सहा वाजेपासूनच महामार्ग पोलिसांनी घोटी टोल नाक्यावर रोखली़रेल्वे वाहतूक ठप्प झाल्याने व त्यातच मुंबईत वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ नये यासाठी महामार्ग पोलिसांनी हा निर्णय घेतला होता़या कालावधीत प्रवाशांची तसेच वाहनचालकांना राहण्यासाठी महामार्गावरील मंदिरे व चर्चमध्ये व्यवस्था करण्यात आली होती़काहींनी ढाबे तसेच हॉटेल्सचा पर्याय निवडला़सकाळपासून रस्त्याच अडकलेल्या प्रवाशांचे मोबाईलही डिस्चार्ज झाल्याने संपर्कात अडचणी येत होत्या.