शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

नगरसूलला सहा दिवस जनता कर्फ्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 00:39 IST

येवला : तालुक्यातील नगरसुल येथे वाढत्या कोरोना रूग्ण संख्येच्या पार्श्‍वभूमीवर दि.२४ ते दि.२९ मार्च असा सहा दिवसांचा जनता कर्फ्यू घोषीत करण्यात आला आहे.

ठळक मुद्देपरिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सुचना केल्या

येवला : तालुक्यातील नगरसुल येथे वाढत्या कोरोना रूग्ण संख्येच्या पार्श्‍वभूमीवर दि.२४ ते दि.२९ मार्च असा सहा दिवसांचा जनता कर्फ्यू घोषीत करण्यात आला आहे.वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्‍वभूमीवर नगरसुल येथे पंचायत समिती गटविकास अधिकारी डॉ. उमेश देशमुख, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे यांनी भेटी देवून पाहणी करून प्रतीबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांनी तालुका स्तरावर आढावा घेऊन परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सुचना केल्या होत्या.या पार्श्‍वभूमीवर ग्रामपंचायतीने ग्रामस्थांशी संवाद साधून बुधवार (दि. २४) ते सोमवार (दि.२९) पावेता जनता कर्यु लावण्याचा निर्णय घेतला आहे.जनता कर्फ्यू दरम्यान अत्यावश्यक सेवा चालु राहणार असून कोरोना नियमांचे उल्लघन करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसे प्रसिध्दीपत्रक ग्रामपंचायतीने प्रसिध्द करून ग्रामस्थांनी जनता कर्फ्यूस सहकार्य करण्याचे आवाहनही सरपंच मंदाकिनी पाटील यांनी केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgram panchayatग्राम पंचायत