शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाने फळबागांचे नुकसान होण्याची चिन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:31 IST

पेठ तालुक्यात जवळपास ११९७ हेक्टरवर केशर व इतर जातीच्या आंब्यांची लागवड करण्यात आली असून, वातावरणातील बदलामुळे मोहर गळून पडण्याची ...

पेठ तालुक्यात जवळपास ११९७ हेक्टरवर केशर व इतर जातीच्या आंब्यांची लागवड करण्यात आली असून, वातावरणातील बदलामुळे मोहर गळून पडण्याची भीती व्यक्त होत आहे. अवकाळी पावसामुळे २६२ हेक्टरवरील काजूच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे. पावसाळी पिकांनंतर तालुक्यात शेतकरी मोठ्या प्रमाणावर वेलवर्गीय पिकांची लागवड करतात. त्यामध्ये भोपळा, वाल, कारले, गिलके, टमाटे यांचे उत्पादन घेतले जाते, मात्र ऐन उत्पादनाच्या वेळी अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे.

कोट...

वातावरणातील बदल व अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी विभाग व तज्ज्ञांचा सल्ला घेऊन योग्य ती फवारणी करावी. तसेच केवडा व करपा रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत. कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना आवश्यक ते मार्गदर्शन करण्यात येत आहे.

- अरविंद पगारे, तालुका कृषी अधिकारी, पेठ

===Photopath===

151220\15nsk_17_15122020_13.jpg

===Caption===

पेठ तालुक्यातील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करतांना कृषी अधिकारी अरविंद पगारे व शेतकरी.१५ पेठ २