शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
2
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
3
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
4
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
5
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
6
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
7
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
8
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
9
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
10
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
11
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
12
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
13
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
14
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
15
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
16
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
17
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
18
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
19
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
20
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील

किरकोळ किराणा विक्रेत्यांचे शटर डाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:15 IST

या संदर्भात काही दुकानदारांशी संपर्क साधला असता त्यांनी ग्राहकच येणार नसतील तर दुकाने उघडी ठेवून काय करायचे असा सवाल ...

या संदर्भात काही दुकानदारांशी संपर्क साधला असता त्यांनी ग्राहकच येणार नसतील तर दुकाने उघडी ठेवून काय करायचे असा सवाल त्यांनी केला असून, पावकिलो, अर्धा किलो वस्तू खरेदी करणाऱ्यांसाठी घरपोच माल देणे परवडणारे नसल्याचेही त्यांनी सांगितले. जोपर्यंत ग्राहक दुकानात येऊन खरेदी करणार नाहीत तोपर्यंत दुकाने उघडणे शक्य नसल्याचेही त्यांनी सांगितले.

चौकट===

ग्राहकाची वस्तुंची ऑर्डरच जर पावकिलो, अर्धा किलोची असणार तर दुकानदार ती कशी देणार? मुळात किरकोळ विक्रेत्याकडे एखाद दुसरा कर्मचारी कामावर असतो. त्यातही सर्वच ग्राहकाचे क्रमांक त्यांचा पत्ता याची दुकानदाराला माहिती नसते. सर्वच ग्राहकांकडे स्मार्ट फोन नाहीत. आणि विशेष म्हणजे दुकानदाराला घरपोच माल देणे आर्थिक दृष्ट्या परवडनारे नाही.

- शेखर दशपुते, माजी अध्यक्ष किरकोळ किराणा विक्रेता संघटना