शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

येवला येथे नगरपालिकेचे श्राद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 01:11 IST

शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून, पादचाऱ्यांना चालणेही मुश्कील झाले आहे. नगरपालिकेने रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, या मागणीसाठी अभिनव आंदोलन करत पालिकेचे श्राद्ध घालण्यात आले.

ठळक मुद्देआंदोलन : रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे संताप; मोठमोठ्या खड्ड्यांनी हैराण

येवला : शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून, पादचाऱ्यांना चालणेही मुश्कील झाले आहे. नगरपालिकेने रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, या मागणीसाठी अभिनव आंदोलन करत पालिकेचे श्राद्ध घालण्यात आले.शहरातील रस्त्यांची अतिशय दुरवस्था झाली असून, पादचाऱ्यांना चालणे मुश्कील झाले आहे. नगरपालिकेने सदर रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, या मागणीसाठी पालिकेचे श्राद्ध घालण्याचा इशारा अमोल गायकवाड यांनी निवेदनाद्वारे पालिकेला दिला होता. पालिकेकडून कोणतीही कार्यवाही न झाल्याने, शुक्रवारी खांबेकर खुंटावर अमोल गायकवाड यांनी पूजा करत श्राद्ध घातले. त्यापूर्वी गायकवाड यांच्यासह विशाल नागपुरे यांनीही मुंडन केले. याप्रसंगी रवि पवार, संतोष गायकवाड, हेमंत हलवाई, मनोज भागवत आदींसह नागरिक उपस्थित होते.शहरातील अंतर्गत रस्त्याची दुरवस्था झाली असून, पायी चालणेही मुश्कील झाले आहे. रस्त्यांवर मोठ मोठे खड्डे पडून पाण्याचे डबके साचले आहे. येणाºया-जाणाºया वाहनांमुळे पादचाºयांच्या अंगावर पाणी उडत असल्याने वादाचे प्रसंग उद्भवत आहे. रस्तांची दुरुस्ती होताना कामांचा दर्जा राखला गेला नसल्याने ते लगेच खराब झाल्याचे गायकवाड यांनी म्हटले आहे. पालिकेने नुसती कचखडी टाकून खड्डे बुजवण्यास सुरुवात केली होती.

टॅग्स :Strikeसंप