शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
2
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
3
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावच जाहीर केली!
4
..तर वयाच्या पन्नाशीआधीच २ कोटी रुपये जमा होतील; कोट्यधीश करणारा १२-१२-२५ चा फॉर्म्युला
5
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
6
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...
7
कतारची रॉयल फॅमिली देणार डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात महागडं गिफ्ट; ४० कोटी डॉलरचं विमान
8
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
9
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
10
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
11
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
12
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
13
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
14
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
15
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
16
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
17
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
18
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
19
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
20
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर

अवकाळीचा रब्बी हंगामाला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 14:23 IST

खेडलेझुंगे : निफाड तालुक्याच्या काही भागात सोमवारी सायंकाळी अचानक आलेल्या पावसाने द्राक्ष, डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

खेडलेझुंगे : निफाड तालुक्याच्या काही भागात सोमवारी सायंकाळी अचानक आलेल्या पावसाने द्राक्ष, डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. दरवर्षी दिवळीच्या सुरु वातीला थंडीची चाहूल लागते. मात्र यंदा दिवाळीपुर्वी तीन दिवस पाऊस झाला होता. दिवाळी संपल्यानंतर काही प्रमाणात थंडी सुरु झाली होती. त्यामुळे वाढलेल्या थंडीत अचानक ऊन आणि पावसाच्या कहरामुळे बळीराजा पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. कारण काल सायंकाळी पाच वाजेनंतर खेडलेझुंगे, सारोळेथडी, रु ई, कोळगांव, धारणगांव विर व खडक परिसरात बेमोसमी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने ऐन फुलोºयावर आलेल्या द्राक्षबागा आणि डाळिंब बागांना फटका बसून परिसरातील द्राक्षबाग व डाळींब बागांचे मोठे नुकसान होण्याची चिन्ह निर्माण दिसुन येत आहे. कांदा पिकाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची दाट शक्यता वर्तिवण्यात येत आहे. परिसरात अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावल्याने फुलोºयातील द्राक्षबागा संकटात सापडल्या आहेत. ज्या डाळींब बागांना फळफुल लागलेले आहे ते गळुन पडणार आहे. अनेक भागात झालेल्या अवकाळी पावसाने काही भागातील शेतकºयांना दिलासा मिळाला आहे तर काही भागात या पावसाने पिकांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या परिसरात द्राक्ष शेतीचे क्षेत्र अधिक असल्याने नुकसानीचे सावट मोठ्या प्रमाणावर आहे. रब्बीच्या पिकांचे नुकसान होत आहे. परिसरात नुकसानीची शासन स्तरावरु न पाहाणी करु न मदत जाहीर करण्यात यावी असे शेतकरी वर्गाकडुन मागणी होत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक