शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

अवकाळीचा रब्बी हंगामाला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 14:23 IST

खेडलेझुंगे : निफाड तालुक्याच्या काही भागात सोमवारी सायंकाळी अचानक आलेल्या पावसाने द्राक्ष, डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

खेडलेझुंगे : निफाड तालुक्याच्या काही भागात सोमवारी सायंकाळी अचानक आलेल्या पावसाने द्राक्ष, डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. दरवर्षी दिवळीच्या सुरु वातीला थंडीची चाहूल लागते. मात्र यंदा दिवाळीपुर्वी तीन दिवस पाऊस झाला होता. दिवाळी संपल्यानंतर काही प्रमाणात थंडी सुरु झाली होती. त्यामुळे वाढलेल्या थंडीत अचानक ऊन आणि पावसाच्या कहरामुळे बळीराजा पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. कारण काल सायंकाळी पाच वाजेनंतर खेडलेझुंगे, सारोळेथडी, रु ई, कोळगांव, धारणगांव विर व खडक परिसरात बेमोसमी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने ऐन फुलोºयावर आलेल्या द्राक्षबागा आणि डाळिंब बागांना फटका बसून परिसरातील द्राक्षबाग व डाळींब बागांचे मोठे नुकसान होण्याची चिन्ह निर्माण दिसुन येत आहे. कांदा पिकाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची दाट शक्यता वर्तिवण्यात येत आहे. परिसरात अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावल्याने फुलोºयातील द्राक्षबागा संकटात सापडल्या आहेत. ज्या डाळींब बागांना फळफुल लागलेले आहे ते गळुन पडणार आहे. अनेक भागात झालेल्या अवकाळी पावसाने काही भागातील शेतकºयांना दिलासा मिळाला आहे तर काही भागात या पावसाने पिकांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या परिसरात द्राक्ष शेतीचे क्षेत्र अधिक असल्याने नुकसानीचे सावट मोठ्या प्रमाणावर आहे. रब्बीच्या पिकांचे नुकसान होत आहे. परिसरात नुकसानीची शासन स्तरावरु न पाहाणी करु न मदत जाहीर करण्यात यावी असे शेतकरी वर्गाकडुन मागणी होत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक