शहरं
Join us  
Trending Stories
1
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
3
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
4
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
5
एकीकडे 'घरवाली' दुसरीकडे 'बाहेरवाली'; दोघींसोबत आनंदाने जगत होता तरुण अन् एक दिवस असं काही झालं... 
6
पितृपक्ष इंदिरा एकादशी २०२५: १० राशींवर श्रीहरी प्रसन्न, शिव-गौरी-लक्ष्मी कृपा; शुभ-लाभ-पैसा!
7
बीचवर फिरायला गेलेल्या तरुणीवर बॉयफ्रेंडसमोरच सामूहिक बलात्कार; पोलिसांनी आरोपी कसे शोधले?
8
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
9
आयटी इंजिनिअरने १० टक्के पगारवाढ मागितली, नोकरी गमावली; मग त्याला काढणाऱ्याचीही गेली...
10
भारत आणि चीनचं टेन्शन वाढवणार युरोपियन युनियन! अमेरिकेच्या समोर झुकलं का EU?
11
'ओझेम्पिक टीथ' म्हणजे काय? वजन कमी करण्याच्या औषधाचा होतोय 'असा' दुष्परिणाम
12
Nupur Bora: नुपूर बोरा आहे तरी कोण? सहा वर्षात अनेक गैरव्यवहार, घरातही सापडलं मोठं घबाड!
13
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
14
6G क्षेत्रात भारताची मोठी झेप, IIT हैदराबादने विकसित केले प्रोटोटाइप; 2030 पर्यंत लॉन्च होणार
15
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
16
बंगल्याचा हव्यास, गोविंद बरगेंचा छळ; पूजा गायकवाडचा तुरुंगातील मुक्काम वाढला
17
ITR भरण्यासाठी उरले शेवटचे काही तास! आयकर विभागाकडून करदात्यांसाठी ६ टिप्स
18
Pitru Paksha 2025: काही लोक जिवंतपणी स्वत:चे श्राद्ध करवून घेतात; पण का आणि कुठे? वाचा!
19
बाबांसाठी घड्याळ, आईला कानातले पण ते...; अधिकाऱ्याच्या लेकाची काळजात चर्र करणारी गोष्ट
20
'भारत तर टॅरिफचा महाराजा, त्यांच्यामुळे अमेरिकेच्या कामगारांचे...'; डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागाराचा आरोप

तुटलेल्या वीजवाहक तारेतून मेंढी, दोन मुलांना लागला शॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 15:10 IST

पिळकोस : येथील विसापूर फाट्यावर राज्य महामार्ग सतरा लगत शनिवारी (दि.४) वीजवाहक तार तुटून पडली याबाबत वीजवितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना तात्काळ कळवूनही त्याची वेळीच दखल घेतली नाही. सदर तारेत वीजप्रवाह सुरु होता. दरम्यान दुपारीबारा वाजता या रस्त्याने मेंढपाळ हे मेंढ्यांचा कळप घेऊन जात असताना एका मेंढीला तारेतून विजेचा जोराचा धक्का बसल्याने बेशुध्द झाली तर मेंढपाळाची मुलांनाही विजेचा शॉक बसला. शेजारी राहणारे शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतल्याने पुढील मोठा अनर्थ टळला.

ठळक मुद्देशेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतल्याने पुढील मोठा अनर्थ टळला.

पिळकोस : येथील विसापूर फाट्यावर राज्य महामार्ग सतरा लगत शनिवारी (दि.४) वीजवाहक तार तुटून पडली याबाबत वीजवितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना तात्काळ कळवूनही त्याची वेळीच दखल घेतली नाही. सदर तारेत वीजप्रवाह सुरु होता. दरम्यान दुपारीबारा वाजता या रस्त्याने मेंढपाळ हे मेंढ्यांचा कळप घेऊन जात असताना एका मेंढीला तारेतून विजेचा जोराचा धक्का बसल्याने बेशुध्द झाली तर मेंढपाळाची मुलांनाही विजेचा शॉक बसला. शेजारी राहणारे शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतल्याने पुढील मोठा अनर्थ टळला.याबाबतचे सविस्तर वृत्त असे कि, शनिवारी या परिसर पाऊस झाल्याने राज्य महामार्ग क्र मांक सतरा लगत गेलेली एल टी ची वीजवाहक तार तुटून रस्त्याच्याकडेला पडली. याबाबत तेथील शेतकºयांनी कंपनीच्या कर्मचाºयांना याबाबतची माहिती दिली. कर्मचाºयांनी प्रथमता या ठिकाणचा वीजप्रवाह खंडित करणे गरजेचे असतात याकडे साफ दुर्लक्ष केले गेले असल्याचे शेतकºयांकडून सांगण्यात आले. बारा वाजेपर्यंत या तुटलेल्या तारेत वीजप्रवाह सुरु असल्याने रस्त्याने जाणाºया मेंढ्यांच्या कळपातील एका मेंढीला विजेचा जोराचा धक्का बसला व सदर घटना घडली. त्यानंतर वीजप्रवाह खंडित करण्यास सांगितले. असता वीज प्रवाह खंडित करण्यात आला.पावसाला लागण्यापूर्वी या परिसरात महावितरण कंपनीकडून देखभाल दुरुस्तीची कामे झाली, परंतु महावितरण कंपनीने मात्र परिसरात शेतकºयांच्या बांधा बांधाने असलेल्या एलटी लाईनचे प्रचंड असे विजेचे जाळे पसरले असून त्याची देखभाल दुरुस्ती महावितरण कंपनीकडून गेल्या तीस वर्षापासून केली गेली नाही. वीज प्रवाह घरात उतरणे, खांबात उतरणे असे प्रकार ग्रामीण भागात दरवर्षी ऐकावयास मिळतात तरीदेखील महावितरण कंपनीने परिसरातील जीर्ण झालेले खांब, विजेच्या तारा यांची दुरु स्ती केलेली नाही. याभागातील तारा व खांबांची दुरुस्ती करुन मिऊरवी अशाी मागणीशेतकºयांना करून मिळावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे दादाजी जाधव, उत्तम मोरे, राहुल सूर्यवंशी, रत्नाकर जाधव, नानाजी मोरे, दुर्गेश सूर्यवंशी, सुनील जाधव, रवींद्र वाघ, अमोल वाघ्रादींनी केली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीelectricityवीज