शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

तुटलेल्या वीजवाहक तारेतून मेंढी, दोन मुलांना लागला शॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 15:10 IST

पिळकोस : येथील विसापूर फाट्यावर राज्य महामार्ग सतरा लगत शनिवारी (दि.४) वीजवाहक तार तुटून पडली याबाबत वीजवितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना तात्काळ कळवूनही त्याची वेळीच दखल घेतली नाही. सदर तारेत वीजप्रवाह सुरु होता. दरम्यान दुपारीबारा वाजता या रस्त्याने मेंढपाळ हे मेंढ्यांचा कळप घेऊन जात असताना एका मेंढीला तारेतून विजेचा जोराचा धक्का बसल्याने बेशुध्द झाली तर मेंढपाळाची मुलांनाही विजेचा शॉक बसला. शेजारी राहणारे शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतल्याने पुढील मोठा अनर्थ टळला.

ठळक मुद्देशेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतल्याने पुढील मोठा अनर्थ टळला.

पिळकोस : येथील विसापूर फाट्यावर राज्य महामार्ग सतरा लगत शनिवारी (दि.४) वीजवाहक तार तुटून पडली याबाबत वीजवितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना तात्काळ कळवूनही त्याची वेळीच दखल घेतली नाही. सदर तारेत वीजप्रवाह सुरु होता. दरम्यान दुपारीबारा वाजता या रस्त्याने मेंढपाळ हे मेंढ्यांचा कळप घेऊन जात असताना एका मेंढीला तारेतून विजेचा जोराचा धक्का बसल्याने बेशुध्द झाली तर मेंढपाळाची मुलांनाही विजेचा शॉक बसला. शेजारी राहणारे शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतल्याने पुढील मोठा अनर्थ टळला.याबाबतचे सविस्तर वृत्त असे कि, शनिवारी या परिसर पाऊस झाल्याने राज्य महामार्ग क्र मांक सतरा लगत गेलेली एल टी ची वीजवाहक तार तुटून रस्त्याच्याकडेला पडली. याबाबत तेथील शेतकºयांनी कंपनीच्या कर्मचाºयांना याबाबतची माहिती दिली. कर्मचाºयांनी प्रथमता या ठिकाणचा वीजप्रवाह खंडित करणे गरजेचे असतात याकडे साफ दुर्लक्ष केले गेले असल्याचे शेतकºयांकडून सांगण्यात आले. बारा वाजेपर्यंत या तुटलेल्या तारेत वीजप्रवाह सुरु असल्याने रस्त्याने जाणाºया मेंढ्यांच्या कळपातील एका मेंढीला विजेचा जोराचा धक्का बसला व सदर घटना घडली. त्यानंतर वीजप्रवाह खंडित करण्यास सांगितले. असता वीज प्रवाह खंडित करण्यात आला.पावसाला लागण्यापूर्वी या परिसरात महावितरण कंपनीकडून देखभाल दुरुस्तीची कामे झाली, परंतु महावितरण कंपनीने मात्र परिसरात शेतकºयांच्या बांधा बांधाने असलेल्या एलटी लाईनचे प्रचंड असे विजेचे जाळे पसरले असून त्याची देखभाल दुरुस्ती महावितरण कंपनीकडून गेल्या तीस वर्षापासून केली गेली नाही. वीज प्रवाह घरात उतरणे, खांबात उतरणे असे प्रकार ग्रामीण भागात दरवर्षी ऐकावयास मिळतात तरीदेखील महावितरण कंपनीने परिसरातील जीर्ण झालेले खांब, विजेच्या तारा यांची दुरु स्ती केलेली नाही. याभागातील तारा व खांबांची दुरुस्ती करुन मिऊरवी अशाी मागणीशेतकºयांना करून मिळावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे दादाजी जाधव, उत्तम मोरे, राहुल सूर्यवंशी, रत्नाकर जाधव, नानाजी मोरे, दुर्गेश सूर्यवंशी, सुनील जाधव, रवींद्र वाघ, अमोल वाघ्रादींनी केली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीelectricityवीज