शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

तुटलेल्या वीजवाहक तारेतून मेंढी, दोन मुलांना लागला शॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 15:10 IST

पिळकोस : येथील विसापूर फाट्यावर राज्य महामार्ग सतरा लगत शनिवारी (दि.४) वीजवाहक तार तुटून पडली याबाबत वीजवितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना तात्काळ कळवूनही त्याची वेळीच दखल घेतली नाही. सदर तारेत वीजप्रवाह सुरु होता. दरम्यान दुपारीबारा वाजता या रस्त्याने मेंढपाळ हे मेंढ्यांचा कळप घेऊन जात असताना एका मेंढीला तारेतून विजेचा जोराचा धक्का बसल्याने बेशुध्द झाली तर मेंढपाळाची मुलांनाही विजेचा शॉक बसला. शेजारी राहणारे शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतल्याने पुढील मोठा अनर्थ टळला.

ठळक मुद्देशेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतल्याने पुढील मोठा अनर्थ टळला.

पिळकोस : येथील विसापूर फाट्यावर राज्य महामार्ग सतरा लगत शनिवारी (दि.४) वीजवाहक तार तुटून पडली याबाबत वीजवितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना तात्काळ कळवूनही त्याची वेळीच दखल घेतली नाही. सदर तारेत वीजप्रवाह सुरु होता. दरम्यान दुपारीबारा वाजता या रस्त्याने मेंढपाळ हे मेंढ्यांचा कळप घेऊन जात असताना एका मेंढीला तारेतून विजेचा जोराचा धक्का बसल्याने बेशुध्द झाली तर मेंढपाळाची मुलांनाही विजेचा शॉक बसला. शेजारी राहणारे शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतल्याने पुढील मोठा अनर्थ टळला.याबाबतचे सविस्तर वृत्त असे कि, शनिवारी या परिसर पाऊस झाल्याने राज्य महामार्ग क्र मांक सतरा लगत गेलेली एल टी ची वीजवाहक तार तुटून रस्त्याच्याकडेला पडली. याबाबत तेथील शेतकºयांनी कंपनीच्या कर्मचाºयांना याबाबतची माहिती दिली. कर्मचाºयांनी प्रथमता या ठिकाणचा वीजप्रवाह खंडित करणे गरजेचे असतात याकडे साफ दुर्लक्ष केले गेले असल्याचे शेतकºयांकडून सांगण्यात आले. बारा वाजेपर्यंत या तुटलेल्या तारेत वीजप्रवाह सुरु असल्याने रस्त्याने जाणाºया मेंढ्यांच्या कळपातील एका मेंढीला विजेचा जोराचा धक्का बसला व सदर घटना घडली. त्यानंतर वीजप्रवाह खंडित करण्यास सांगितले. असता वीज प्रवाह खंडित करण्यात आला.पावसाला लागण्यापूर्वी या परिसरात महावितरण कंपनीकडून देखभाल दुरुस्तीची कामे झाली, परंतु महावितरण कंपनीने मात्र परिसरात शेतकºयांच्या बांधा बांधाने असलेल्या एलटी लाईनचे प्रचंड असे विजेचे जाळे पसरले असून त्याची देखभाल दुरुस्ती महावितरण कंपनीकडून गेल्या तीस वर्षापासून केली गेली नाही. वीज प्रवाह घरात उतरणे, खांबात उतरणे असे प्रकार ग्रामीण भागात दरवर्षी ऐकावयास मिळतात तरीदेखील महावितरण कंपनीने परिसरातील जीर्ण झालेले खांब, विजेच्या तारा यांची दुरु स्ती केलेली नाही. याभागातील तारा व खांबांची दुरुस्ती करुन मिऊरवी अशाी मागणीशेतकºयांना करून मिळावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे दादाजी जाधव, उत्तम मोरे, राहुल सूर्यवंशी, रत्नाकर जाधव, नानाजी मोरे, दुर्गेश सूर्यवंशी, सुनील जाधव, रवींद्र वाघ, अमोल वाघ्रादींनी केली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीelectricityवीज