शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
4
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
5
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
6
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
7
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
8
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
9
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
10
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
11
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
12
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
13
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
14
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
15
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
18
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
19
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
20
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...

नांदगाव तालुक्यात भीषण दुष्काळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 16:50 IST

साकोरा : दुष्काळाच्या तडाख्यात उभा तालुका होरपळून निघत असून, शेतकरी आत्महत्या करू लागले असतानाच जिल्हा बँकेने कर्ज वसुलीसाठी जप्ती-लिलाव आदींद्वारे सूडसत्रच सुरू केले आहे. जनतेला दिलासा देण्याबाबत प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, या मागणीचे निवेदन नार-पार जलहक्क समितीने तहसीलदार मनोज देशमुख यांची भेट घेऊन दिले. नांदगाव तालुक्यात भीषण दुष्काळ पडलाआहे.

ठळक मुद्देनार-पार जलहक्क समिती : जनतेला दिलासा द्या, तहसीलदारांना निवेदन

साकोरा : दुष्काळाच्या तडाख्यात उभा तालुका होरपळून निघत असून, शेतकरी आत्महत्या करू लागले असतानाच जिल्हा बँकेने कर्ज वसुलीसाठी जप्ती-लिलाव आदींद्वारे सूडसत्रच सुरू केले आहे. जनतेला दिलासा देण्याबाबत प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, या मागणीचे निवेदन नार-पार जलहक्क समितीने तहसीलदार मनोज देशमुख यांची भेट घेऊन दिले. नांदगाव तालुक्यात भीषण दुष्काळ पडलाआहे.साकोरे आणि ग्रामीण भागातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करून जनतेच्या समस्या जाणून नार-पार जलहक्क समितीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागण्या सादर केलेल्या आहेत.तालुका दुष्काळी जाहीर होऊन सुमारे साडेतीन महिने झाले तरीदेखील शासन -प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना अद्यापपर्यंत अंमलात न आणल्याने तालुक्यात पाण्याचा आणि चाऱ्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे. चारा छावण्या व चारा डेपोमार्फत चारापुरवठा करून दुभत्या जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्नही सोडवावा, जिल्हा बँकेची निर्दयी कर्जवसुली थाबंविण्यात यावी व सर्व कर्जफेड करणाºया शेतकºयाला नवीन शेती हंगामासाठी तातडीने कर्जपुरवठा करण्यात येऊन त्यांना जगण्याची संधी उपलब्ध करून द्यावी. पीकविम्यापोटी हजारो रु पये भरलेले असताना करोडपती झालेल्या विमा एजन्सीने शेतकºयाला आजपर्यंत एक छदामही दिलेला नाही. हा शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे त्यांना त्वरित मिळावे तसेच दुष्काळी कामे जुलै -आॅगस्टपर्यंत तसेच नवीन पीक हाती येईपर्यंत राबविण्यात यावी, जलसंधारणाची कामे नियोजनबद्धरितीने कार्यरत ठेवण्यात यावीत, आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबीयांना तातडीने शासकीय मदत उपलब्ध करून दिलासा द्यावा. त्यांच्या कुटुंबातील विद्यार्थी-मुलांच्या शिक्षण-संगोपनाची व्यवस्था शासकीय स्तरावरून सकारात्मकतेतून करण्यात यावी. शेतकºयांना शेती औजारे, पीक कर्ज खाते, दुष्काळी मदत व इतर साहाय्य हे प्रत्यक्षात शेतकºयालाच मिळावे आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.सदर निवेदनावर समितीचे अध्यक्ष अशोक परदेशी, विशाल वडघुले, संतोष गुप्ता, साहेबराव गुंजाळ, सुधाकर पवार, पंढरीनाथ काकड, अनिल शेलार, मच्छिंद्र वाघ, नीलेश चव्हाण, गणेश सरोदे, योगेश कदम, परसराम शिंदे, राजाभाऊ गुढेकर, संतोष बच्छाव आदी कार्यकर्त्यांच्या स्वाक्षºया आहेत.निवडणूक कामामुळे दुष्काळी उपाययोजना करण्यात विलंब झालेला आहे, सामाजिक संस्थेद्वारे चारा डेपो चालविण्याचे शासनाचे धोरण असून, अद्याप एकही संस्था पुढे आलेली नाही. पाण्याचे टँकर वाढविण्यात येत आहेत.- मनोज देशमुख, तहसीलदार नांदगाव.