शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

नांदगाव तालुक्यात भीषण दुष्काळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 16:50 IST

साकोरा : दुष्काळाच्या तडाख्यात उभा तालुका होरपळून निघत असून, शेतकरी आत्महत्या करू लागले असतानाच जिल्हा बँकेने कर्ज वसुलीसाठी जप्ती-लिलाव आदींद्वारे सूडसत्रच सुरू केले आहे. जनतेला दिलासा देण्याबाबत प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, या मागणीचे निवेदन नार-पार जलहक्क समितीने तहसीलदार मनोज देशमुख यांची भेट घेऊन दिले. नांदगाव तालुक्यात भीषण दुष्काळ पडलाआहे.

ठळक मुद्देनार-पार जलहक्क समिती : जनतेला दिलासा द्या, तहसीलदारांना निवेदन

साकोरा : दुष्काळाच्या तडाख्यात उभा तालुका होरपळून निघत असून, शेतकरी आत्महत्या करू लागले असतानाच जिल्हा बँकेने कर्ज वसुलीसाठी जप्ती-लिलाव आदींद्वारे सूडसत्रच सुरू केले आहे. जनतेला दिलासा देण्याबाबत प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, या मागणीचे निवेदन नार-पार जलहक्क समितीने तहसीलदार मनोज देशमुख यांची भेट घेऊन दिले. नांदगाव तालुक्यात भीषण दुष्काळ पडलाआहे.साकोरे आणि ग्रामीण भागातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करून जनतेच्या समस्या जाणून नार-पार जलहक्क समितीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागण्या सादर केलेल्या आहेत.तालुका दुष्काळी जाहीर होऊन सुमारे साडेतीन महिने झाले तरीदेखील शासन -प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना अद्यापपर्यंत अंमलात न आणल्याने तालुक्यात पाण्याचा आणि चाऱ्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे. चारा छावण्या व चारा डेपोमार्फत चारापुरवठा करून दुभत्या जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्नही सोडवावा, जिल्हा बँकेची निर्दयी कर्जवसुली थाबंविण्यात यावी व सर्व कर्जफेड करणाºया शेतकºयाला नवीन शेती हंगामासाठी तातडीने कर्जपुरवठा करण्यात येऊन त्यांना जगण्याची संधी उपलब्ध करून द्यावी. पीकविम्यापोटी हजारो रु पये भरलेले असताना करोडपती झालेल्या विमा एजन्सीने शेतकºयाला आजपर्यंत एक छदामही दिलेला नाही. हा शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे त्यांना त्वरित मिळावे तसेच दुष्काळी कामे जुलै -आॅगस्टपर्यंत तसेच नवीन पीक हाती येईपर्यंत राबविण्यात यावी, जलसंधारणाची कामे नियोजनबद्धरितीने कार्यरत ठेवण्यात यावीत, आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबीयांना तातडीने शासकीय मदत उपलब्ध करून दिलासा द्यावा. त्यांच्या कुटुंबातील विद्यार्थी-मुलांच्या शिक्षण-संगोपनाची व्यवस्था शासकीय स्तरावरून सकारात्मकतेतून करण्यात यावी. शेतकºयांना शेती औजारे, पीक कर्ज खाते, दुष्काळी मदत व इतर साहाय्य हे प्रत्यक्षात शेतकºयालाच मिळावे आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.सदर निवेदनावर समितीचे अध्यक्ष अशोक परदेशी, विशाल वडघुले, संतोष गुप्ता, साहेबराव गुंजाळ, सुधाकर पवार, पंढरीनाथ काकड, अनिल शेलार, मच्छिंद्र वाघ, नीलेश चव्हाण, गणेश सरोदे, योगेश कदम, परसराम शिंदे, राजाभाऊ गुढेकर, संतोष बच्छाव आदी कार्यकर्त्यांच्या स्वाक्षºया आहेत.निवडणूक कामामुळे दुष्काळी उपाययोजना करण्यात विलंब झालेला आहे, सामाजिक संस्थेद्वारे चारा डेपो चालविण्याचे शासनाचे धोरण असून, अद्याप एकही संस्था पुढे आलेली नाही. पाण्याचे टँकर वाढविण्यात येत आहेत.- मनोज देशमुख, तहसीलदार नांदगाव.