शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

उद्योग विश्वात वावरणारा संवेदनशील देवमाणूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:15 IST

उद्योजक म्हटला म्हणजे तो व्यक्ती निव्वळ व्यवहारी असावा, अशी प्रतिमा आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते. परंतु वै. नंदकुमारजी याला अपवाद ...

उद्योजक म्हटला म्हणजे तो व्यक्ती निव्वळ व्यवहारी असावा, अशी प्रतिमा आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते. परंतु वै. नंदकुमारजी याला अपवाद ठरले. मोठमोठ्या कीर्तन महोत्सवात, धार्मिक कार्यात ते हिरिरीने सहभाग घेत. गोशाळा, वृद्धाश्रम, अनाथाश्रम तसेच सामाजिक व शैक्षणिक कार्यासाठी त्यांनी सदैव योगदान दिले आहे. गरिबीतून मार्ग काढत सचोटी, प्रामाणिकपणा हे गुण त्यांनी त्यांच्या कार्यात उतरवित ते यशस्वी उद्योजक झाले. अडचणीत, दुःखात सापडलेल्या लोकांना त्यांनी जमेल तशी मदत देण्याचे कार्य त्यांनी केले. त्यांनी दाखवलेल्या वाटेवर आज त्यांची मुलेही प्रवास करीत आहेत. त्यांचे निधन झाले असले तरी आठवणींच्या स्वरूपात सदैव स्मरणात राहतील. आपणही त्यांचा आदर्श घेऊन राष्ट्रासाठी प्रेरणादायी कार्य उभारूया, हीच वै. नंदकुमारजी यांना खरी आदरांजली ठरेल.

प्रकाश कोल्हे, संस्थापक अध्यक्ष,

मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्था नाशिक.