शहरं
Join us  
Trending Stories
1
शेपूट वाकडं ते...! भारतानं झोडल्यानंतर, पाकिस्तानी लष्करप्रमुखांची पहिली प्रतिक्रिया; झालेली बदनामी लपवण्याचा प्रयत्न, म्हणाले...
2
२ दिवसापूर्वी कर्तव्यावर पोहचला जवान, आज पत्नीचं निधन; अवघ्या १५ दिवसाची लेक एकटी पडली
3
गुन्हेगार आणि पीडितला सारखेच दाखवण्याचा प्रयत्न..; ट्रम्प यांच्या भूमिकेवर शशी थरुर संतापले
4
धक्कादायक! विषारी दारू प्यायल्याने १४ लोकांचा मृत्यू, ६ जणांची प्रकृती चिंताजनक
5
ट्रम्प यांनी भारतावर लावला २५% टॅरिफ, आता प्रत्युत्तरात्मक शुल्काच्या तयारीत देश; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले
6
उद्धव ठाकरेंच्या गोटात आणखी एक राजीनामा; तेजस्वी घोसाळकर, विनोद घोसाळकरांना मातोश्रीवर बोलावणे
7
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
8
₹३३,९२,९१,६०,००० चं गिफ्ट; डोनाल्ड ट्रम्प यांना मिळणारे सर्वात महागडं गिफ्ट; कोण करतंय इतका खर्च?
9
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
10
'मी पोलीस आहे, तुला सोडणार नाही'; कोल्हापुरात एसटी चालकाला मारहाण
11
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
12
'ही' प्रसिद्ध ऑटोकार कंपनी २० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार; काय आहे कारण?
13
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
14
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
15
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
16
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
17
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
18
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
19
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
20
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बळीराजासाठी आत्मक्लेश आंदोलन

By admin | Updated: March 20, 2017 21:09 IST

शेतकरी आत्महत्त्या थांबाव्यात यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने ठोस उपाययोजना कराव्यात

नाशिक : शेतकरी आत्महत्त्या थांबाव्यात यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने ठोस उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मक्लेश आंदोलन केले. या आंदोलनात संघटनेचे जिल्हाभरातील पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. राज्यात ३१ वर्षांपूर्वी १९ मार्च १९८६ रोजी यवतमाळ जिल्ह्यातील चितगव्हाण येथील साहेबराव करपे- पाटील या शेतकऱ्याने आपल्या कुटुंबीयांसह आत्महत्त्या केली. या घटनेने अवघा महाराष्ट्र हादरला होता. राज्यातील नोंद झालेल्या शेतकरी आत्महत्त्येची पहिलीच घटना होती. त्यानंतर दरवर्षी हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्याच्या घटना घडल्या. राज्यात आणि केंद्रात अनेक सरकारे बदलली तरी शेतकऱ्यांच्या समस्या आणि आत्महत्त्या काही थांबल्या नाही. जोपर्यंत सरकारचे शेतकऱ्यांसंबंधी आणि शेतीसंबंधीचे धोरण बदलत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या होतच राहील, असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी दिला होता. ३१ वर्षांपूर्वीच्या घटनेची आठवण म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरून आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले, अशी माहिती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले यांनी दिली. यावेळी जिल्हाध्यक्ष गोविंद पगार, विभागीय अध्यक्ष दीपक पगार, जगदीश इनामदार, उपाध्यक्ष साहेबराव मोरे, महानगरप्रमुख नितीन रोठे- पाटील, कार्याध्यक्ष शरद लभडे, नीलेश कुसमोडे, प्रफुल्ल वाघ आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.