शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
3
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
4
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
5
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
6
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
7
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
8
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
9
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
10
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
11
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
12
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
13
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
14
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
15
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
16
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
17
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
18
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
19
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
20
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक

हरणबारीचे दुसरे आवर्तन आज सुटणार

By admin | Updated: February 18, 2017 00:41 IST

दबाव : तीन दिवस अगोदरच सोडले डावा व उजव्या पोटचारीत पाणी

नामपूर : हरणबारीचे दुसरे आवर्तन शनिवारी (दि. १८) सोडण्यात येणार असल्याची माहिती हरणबारी कालव्याचे शाखा अभियंता संजय पाटील यांनी दिली. गेल्या १५ दिवसांपासून मोसम खोऱ्यात शेतपिकासोबत पिण्याचा व जनावरांचा पाणीप्रश्न गंभीर होत चालला होता. पाहिले आवर्तन सुटून दोन महिने पूर्ण झाल्याने रब्बी हंगामातील गहू, हरबरा, कांदा पिके करपू लागली होती. याबाबत बागलाणसह मालेगाव तालुक्यातील जनतेने पाण्याचे रोटेशन मिळावे म्हणून खाकुर्डीचे पवन ठाकरे, नामपूरचे माजी सरपंच सोमनाथ सोनवणे, टेभेचे सरपंच भाऊसाहेब अहिरे यांनी जिल्हा अधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात मागणी केलेली होती. प्रखर मागणी लक्षात घेता हरणबारी कालवा निरीक्षक समितीने बैठक घेऊन तत्काळ आवर्तन सोडण्याचे आदेश दिले आहेत.सदर आवर्तन २८ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार असून, ३५० एमसीएफटी पाणी सोडले जाणार असून, किमान ५०० क्यूसेस पाणी नदीपात्रात सुरू राहील, अशी माहिती शाखा अभियंता संजय पाटील यांनी दिली आहे. हे आवर्तन सुटल्यास  मोसम नदीकाठावरील शेती सिंचनासोबत पिण्याचा प्रश्न सुटणार असल्यामुळे शेतकरी समाधानी दिसत आहे. (वार्ताहर)