शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
7
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
8
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
9
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
10
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
11
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
12
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
13
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
14
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
15
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
16
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
17
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
18
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
19
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
20
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले

आधारतीर्थातील मुलांसाठी होणार शाळा

By admin | Updated: November 14, 2015 22:59 IST

आधारतीर्थातील मुलांसाठी होणार शाळा

नाशिक : आत्महत्त्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांना निवारा देणाऱ्या त्र्यंबकेश्वरजवळील आधारतीर्थ आश्रमात आता या मुलांसाठी शाळा सुरू करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसे आश्वासन दिले आहे. त्यामुळे या मुलांच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे.ज्या शेतकरी माता-पित्यांनी आत्महत्त्या केली आहे, अशा अनाथ मुलांचा सांभाळ आधारतीर्थ येथे केला जातो. आज मितीस येथे सुमारे शंभर मुले शिक्षणाच्या प्रवाहात येतील अशी आहेत. याशिवाय अनाथ झालेल्या शेतकरी कुटुंबातील एक हजार मुलांची येथे स्थलांतरित करण्याची मागणी आहे सध्या ही मुले गावात पडेल ते काम करतात. त्यामुळे या मुलांना येथे सामावून घेतले तर त्यांच्या शिक्षणाचा आणि त्या अनुषंगाने भविष्यात रोजगाराचा प्रश्न सुटू शकणार आहे. मराठा महासंघाच्या वतीने यासंदर्भात पुढाकार घेण्यात आला. मुंबईत मराठा महासंघाच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमात स्थानिक संघाचे कार्यकर्ते चंद्रकांत बनकर आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी या मुलांना वारकऱ्याचा वेश करून सहभागी करून घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमास उपस्थित होते. त्यामुळे या कार्यक्रमात सर्वांनीच शेतकऱ्यांच्या अनाथ मुलांच्या व्यथा मांडल्या. यावेळी मराठा महासंघाने मुलांसाठी शाळा सुरू करण्याची मागणी केली. ती मुख्यमंत्र्यांनी मान्य केली, असे चंद्रकांत बनकर यांनी सांगितले. सदरच्या शाळेसाठी सेवानिवृत्त अभियंता चव्हाण, कमलेश पिंगळे, सचिन पाटील यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना साकडे घातले.