शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

स्कुल चले हम....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 18:41 IST

सायखेडा : शिक्षण हा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना शिक्षण प्रवाहात आणून त्यांना सृजन नागरिक करावे प्राथमिक शिक्षणापासून वंचीत ठेऊ नये असा कायदा शासनाने २००९ साली पारित केला असल्याने आपल्या शालेय परिसरातील एकही मूल शालेय शिक्षण घेण्यापासून वंचीत राहू नये म्हणून सायखेडा परिसरातील शिक्षक शाळा बाह्य मुलांचा शोध घेत आहेत.

ठळक मुद्देशाळा बाह्य विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी शिक्षक तांड्यावर

सायखेडा : शिक्षण हा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना शिक्षण प्रवाहात आणून त्यांना सृजन नागरिक करावे प्राथमिक शिक्षणापासून वंचीत ठेऊ नये असा कायदा शासनाने २००९ साली पारित केला असल्याने आपल्या शालेय परिसरातील एकही मूल शालेय शिक्षण घेण्यापासून वंचीत राहू नये म्हणून सायखेडा परिसरातील शिक्षक शाळा बाह्य मुलांचा शोध घेत आहेत.गोदावरी नदीचे खोरे असल्याने मोठ्या प्रमाणात ऊस क्षेत्र आह,े ऊस तोडणी कामगार या कालावधीत दाखल होतात. मुबलक पाणी असल्याने वीट भट्टी व्यवसाय असून वीट भट्टी कामगार देखील येतात व्यवसायानिमित्त अशी कुटुंबे स्थलांतर होऊन परिसरात येतात त्यांच्या सोबत लहान मुले येतात पोटाची खळगी भरण्याच्या प्रश्नपुढे शिक्षणाचा प्रश्न अगदीच शुल्लक असल्याने शिक्षण अर्ध्यावर सोडून या कुटुंबातील मुले आपल्या आईवडिलांबरोबर कामा निमित्त येतात अशा कामगारांच्या मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी सायखेडा केंद्रातील प्राथमिक शिक्षकांनी मोहीम हाती घेतली असून ज्या ठिकाणी ऊस तोडणी कामगार, वीट भट्टी कामगारांचे तांडे दाखल झाले आहत्ेत अश्या ठिकाणी शालेय वेळेच्या व्यतिरिक्त वेळ काढून शिक्षक भेटी देऊन मुलांना, त्यांच्या पालकांना शिक्षणाचे महत्व पटवून देत आहे अशा शाळाबाह्य मुलांना शिक्षण प्रवाहात सामील होण्याचे आवाहन करण्यात येत आहेत.मुले शाळेत आल्यावर पोषण आहार, दप्तर, शालेय साहित्य मोफत मिळते तुम्ही नक्की पाठवा असे आवाहन करण्यात येत आहे. परीसरातील एकही मूल शाळाबाह्य रहाणार नाही असा चंग सायखेडा केंद्रातील शिक्षकांनी बांधला आहे.ऊस तोडणी कामगार यांना शिक्षणाचे महत्व पटत असून आपल्या प्रमाणे मुले आडाणी राहू नये म्हणून जवळच्या शाळेत प्रवेश घेत आहेत.चौकटप्रत्येक मुलाला प्राथमिक शिक्षण मिळाले पाहिजे तो त्यांचा मूलभूत अधिकार आहे. कुटुंब स्थलांतर होत असल्यांने त्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते, मात्र आम्ही प्राथमिक शिक्षक अशा मुलांच्या शिक्षणासाठी वाड्या वस्ती, तांडे यांना भेटी देऊन मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहे.- संतोष गायकवाड,प्राथमिक शिक्षक.