शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
7
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
8
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
9
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
10
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
11
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
12
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
13
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
14
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
15
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
16
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
17
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
18
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
19
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट

घरकुल योजनेची तरतूदच गायब

By admin | Updated: July 8, 2014 01:12 IST

घरकुल योजनेची तरतूदच गायब

 

नाशिक : महापालिकेच्या घरकुल योजनेसाठी अंदाजपत्रकात केलेली तरतूद स्थायी समितीने वगळली असून, त्यामुळे घरकुले कशी बांधावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.आयुक्तांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकात अनेक चुका आहेत. परंतु स्थायीच्या अंदाजपत्रकातही अनेक गोंधळ आहेत. असाच प्रकार घरकुल योजनेच्या बाबतीत घडला आहे. मनपाच्या घरकुल योजनेसाठी आयुक्तांच्या अंदाजपत्रकात असलेली सुमारे १११ कोटी रुपयांची तरतूदच स्थायी समितीने रद्द केली असून, त्यामुळे घरकुले कशी पूर्ण करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मनपाच्या वतीने ११ हजार २०० घरकुलांचे काम सुरू आहे. त्यातील काही घरांचे काम पूर्ण झाले असले तरी अनेक कामे बाकी आहेत. त्यामुळे पालिकेने हुडकोकडून ९० कोटी रुपयांचे कर्ज उभारण्याची तयारी केली आहे. त्यामुळेच अंदाजपत्रकात तरतूद होती. परंतु अंदाजपत्रकातील ही तरतूदच अन्य कामांसाठी वर्ग करण्यात आल्याने घरकुले कशी बांधणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मंगळवारी स्थायीच्या बैठकीत यावर चर्चा होण्याची शक्यता असून, महापौर त्यावर काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागून आहे. (प्रतिनिधी)