शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

सातपूरमध्ये रात्री अपरात्री होते बत्ती गुल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 00:36 IST

ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिवाळी अंधारात नव्हे तर प्रकाशात साजरी करू देणार असल्याचे म्हटले असले तरी यास सातपूर विभाग अपवाद ठरला. ऐन दिवाळीत महावितरणची रात्री-अपरात्रीच बत्ती गुल होत असल्याने सातपूरकरांना अंधारातच दिवाळी साजरी करावी लागली आहे. विशेष म्हणजे बत्ती गुल होण्याचा सिलसिला दिवाळीनंतरही सुरूच असल्याने, महावितरणच्या कारभाराविषयी हिवाशांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

नाशिक : ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिवाळी अंधारात नव्हे तर प्रकाशात साजरी करू देणार असल्याचे म्हटले असले तरी यास सातपूर विभाग अपवाद ठरला. ऐन दिवाळीत महावितरणची रात्री-अपरात्रीच बत्ती गुल होत असल्याने सातपूरकरांना अंधारातच दिवाळी साजरी करावी लागली आहे. विशेष म्हणजे बत्ती गुल होण्याचा सिलसिला दिवाळीनंतरही सुरूच असल्याने, महावितरणच्या कारभाराविषयी हिवाशांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.वास्तविक सातपूर विभागात महावितरणचा कायम खेळखंडोबा होत असतो. अगदी पावसाच्या शिडकाव्यामुळेदेखील संपूर्ण सातपूरमधील वीज पुरवठा खंडीत होत असतो. मात्र आता पाऊस नसतानाही रात्री-अपरात्री वीज पुरवठा खंडीत होत असल्याने महावितरणाच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. सध्या वातावरणात उकडा जाणवत असल्याने रात्रीच्या वेळेस लहान मुले तथा ज्येष्ठ नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.विशेष म्हणजे सातपूर परिसरात आतापर्यंत सर्वाधिक डेंग्यूचे रुग्ण आढळत आहे. अशात वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर डासांचा त्रास अधिकच वाढतो. त्यामुळे काही नागरिकांनी तर महावितरणच्या गलथान कारभाराबद्दल आंदोलन करण्याची तयारी सुरू केली आहे.