शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
2
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
3
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
4
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
5
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
6
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
7
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
8
काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
9
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
10
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
11
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
12
अर्बन कंपनी सर्च केले आणि ऑनलाइन मेड मागविली; महिलेचे खातेच झाले रिकामे
13
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
14
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
15
संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करा; राज्य निवडणूक आयोगाचे मतदार याद्यांबाबत आदेश
16
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
17
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
18
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
19
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
20
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?

सातपूरमध्ये रात्री अपरात्री होते बत्ती गुल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 00:36 IST

ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिवाळी अंधारात नव्हे तर प्रकाशात साजरी करू देणार असल्याचे म्हटले असले तरी यास सातपूर विभाग अपवाद ठरला. ऐन दिवाळीत महावितरणची रात्री-अपरात्रीच बत्ती गुल होत असल्याने सातपूरकरांना अंधारातच दिवाळी साजरी करावी लागली आहे. विशेष म्हणजे बत्ती गुल होण्याचा सिलसिला दिवाळीनंतरही सुरूच असल्याने, महावितरणच्या कारभाराविषयी हिवाशांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

नाशिक : ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिवाळी अंधारात नव्हे तर प्रकाशात साजरी करू देणार असल्याचे म्हटले असले तरी यास सातपूर विभाग अपवाद ठरला. ऐन दिवाळीत महावितरणची रात्री-अपरात्रीच बत्ती गुल होत असल्याने सातपूरकरांना अंधारातच दिवाळी साजरी करावी लागली आहे. विशेष म्हणजे बत्ती गुल होण्याचा सिलसिला दिवाळीनंतरही सुरूच असल्याने, महावितरणच्या कारभाराविषयी हिवाशांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.वास्तविक सातपूर विभागात महावितरणचा कायम खेळखंडोबा होत असतो. अगदी पावसाच्या शिडकाव्यामुळेदेखील संपूर्ण सातपूरमधील वीज पुरवठा खंडीत होत असतो. मात्र आता पाऊस नसतानाही रात्री-अपरात्री वीज पुरवठा खंडीत होत असल्याने महावितरणाच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. सध्या वातावरणात उकडा जाणवत असल्याने रात्रीच्या वेळेस लहान मुले तथा ज्येष्ठ नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.विशेष म्हणजे सातपूर परिसरात आतापर्यंत सर्वाधिक डेंग्यूचे रुग्ण आढळत आहे. अशात वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर डासांचा त्रास अधिकच वाढतो. त्यामुळे काही नागरिकांनी तर महावितरणच्या गलथान कारभाराबद्दल आंदोलन करण्याची तयारी सुरू केली आहे.