शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

सटाणा : शेतकऱ्यांची उपविभागीय कृ षी अधिकाºयांकडे मागणी सदोष बियाणांमुळे कांद्याचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 00:48 IST

सटाणा : सदोष कांदा बियाण्यामुळे दीड एकर क्षेत्रावरील कांदा पिकाला नुसते टोंगळे आले आहेत. उत्पादनात घट होऊन दोन लाख रुपयांचे नुकसान झाले.

सटाणा : सदोष कांदा बियाण्यामुळे दीड एकर क्षेत्रावरील कांदा पिकाला नुसते टोंगळे आले आहेत. उत्पादनात घट होऊन दोन लाख रुपयांचे नुकसान झाले असून, संबंधित कंपनीने तत्काळ नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी बागलाण तालुक्यातील पारनेर येथील शेतकरी जालिंदर देवरे यांनी मालेगाव येथील उपविभागीय कृषी अधिकारी कैलास खैरनार यांच्याकडे केली आहे. पारनेर येथील शेतकरी जालिंदर देवरे यांनी मालेगाव येथील उपविभागीय कृषी अधिकारी कैलास खैरनार यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. १५ सप्टेंबर २०१७ रोजी एका कंपनीचे कांदा बियाणे वाण खरेदी केले होते. पाचशे ग्रॅम वजनाची सात पाकिटे घेतल्ीे. त्याची रोपे तयार करून ८ डिसेंबर २०१७ रोजी कांद्याची लागवड केली. सुमारे साठ हजार रुपयांचे कांदा पीक उभे केले; मात्र सदोष बियाण्यामुळे त्याला अक्षरश: टोंगळे फुटले आहेत. त्यामुळे कांदा पिकाची वाढ खुंटून दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे, अशा आशयाची तक्रार करण्यात आली आहे.दरम्यान, देवरे यांच्या तक्रारीची दखल घेत तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष कैलास खैरनार, तालुका कृषी अधिकारी दिलीप कापडणीस, बियाणे महामंडळाचे डॉ. जे. के. ढेभरे, कृषी अधिकारी प्रणय हिरे यांनी पिकाची पाहणी केली.