शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात टॅँकरने गाठली शंभरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 01:00 IST

नाशिक : ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, सोमवारी नव्याने तीन टॅँकर मंजूर करण्यात आल्याने जिल्ह्यात टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या टॅँकरच्या संख्येने शंभरी गाठली आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठा डिसेंबरमध्येच ५८ टक्क्यांवर पोहोचल्याने उन्हाळ्यात काय परिस्थिती असेल याचा अंदाज करणे कठीण झाले आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील धरणातील पाणीसाठा डिसेंबरमध्येच ५८ टक्क्यांवर

नाशिक : ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, सोमवारी नव्याने तीन टॅँकर मंजूर करण्यात आल्याने जिल्ह्यात टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या टॅँकरच्या संख्येने शंभरी गाठली आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठा डिसेंबरमध्येच ५८ टक्क्यांवर पोहोचल्याने उन्हाळ्यात काय परिस्थिती असेल याचा अंदाज करणे कठीण झाले आहे.यंदा मान्सूनचे उशिरा व अपुरे आगमन झाल्याने फक्त ८३ टक्केच पर्जन्यमान नोंदविले गेले. त्यातही नांदगाव, सिन्नर, मालेगाव, देवळा, बागलाण, येवला तालुक्यांकडे पावसाची वक्रदृष्टी पावसाळ्यातही राहिली. परिणामी सिन्नर तालुक्यात प्टॅँकरद्वारे पाणीपुरवठयाची वेळ आली. आॅगस्टमध्ये हजेरी लावलेल्या पावसाने सप्टेंबरमध्ये पाठ फिरविल्यामुळे अन्य तालुक्यांतही पाण्याची मागणी वाढली. विहिरींनीही तळ गाठल्यामुळे पाण्याचे स्रोत बंद झाले. जनावरांसाठीदेखील पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाल्याने टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याशिवाय पर्याय शिल्लक राहिला नाही.तीन टॅँकरची भर सध्या जिल्ह्यातील ९५ गावे, २८१ वाडे असे ३७६ गावांसाठी १०१ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. प्रशासनाने बागलाण व मालेगाव तालुक्यातील १२ गावे, ४ वाड्यांसाठी ११ टॅँकर नव्याने मंजूर केले होते. त्यामुळे टॅँकरची संख्या ९८ वर पोहोचली होती. त्यात सोमवारी तीन टॅँकरची भर पडली. पहिल्यांदाच जिल्ह्णात इतकी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.