शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
2
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
3
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
4
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
5
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा
6
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
7
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
8
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
9
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
10
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
11
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
12
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
13
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
14
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
15
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
16
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
17
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
18
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
19
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
20
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत

नांदगाव तहसील कार्यालयावर समता परिषदेचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:24 IST

मंडल आयोगाच्या अंमलबजावणीनंतर २७ टक्के आरक्षण लागू करण्यात आले आहे. ओबीसीमध्ये ४००पेक्षा अधिक जाती-जमातींचा समावेश आहे. तसेच राज्यात वेगवेगळे ...

मंडल आयोगाच्या अंमलबजावणीनंतर २७ टक्के आरक्षण लागू करण्यात आले आहे. ओबीसीमध्ये ४००पेक्षा अधिक जाती-जमातींचा समावेश आहे. तसेच राज्यात वेगवेगळे गट, उपजाती असल्याने सर्व जाती ओबीसी म्हणून ओळखल्या जातात. राज्यातील सर्व ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी जाती-जमातींचे आरक्षण बंद करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे १९५० पासून मिळणारे आरक्षण रद्द करण्याचा कट आखण्यात येत आहे. त्यामुळे दुबळ्या, मागासलेल्या, बलुतेदार, अलुतेदार असलेल्या सर्व कष्टकरी जातींवर अन्याय होणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

विनोद शेलार , वाल्मीक टिळेकर, विजय चव्हाण, बाळ काका कलंत्री, महेश पवार, शिवा सोनवणे, भाऊसाहेब महाजन, बाळासाहेब देहडराव, विश्वास अहिरे, रमेश राठोड ,संजय कदम, मधुकर खैरनार, सुनील बाहिकर, संजू भावसार, नंदू जोंधळ, पद्माकर महाजन, भाऊसाहेब बच्छाव, नाना पवार, बिरु शिंदे, नारायण पवार, सुभाष पवार, संतोष डांगे, बाळू जाधव, कैलास तुपे, भरत गायकवाड, सचिन जेजूरकर, शंकर शिंदे, पंकज शिंदे, रमेश रानडे, रामदास पाटील, भाऊसाहेब चव्हाण, मिलिंद पवार, योगेश मोकळ, दिनकर जाधव, सचिन कोरडे, मनोज कोरडे, ज्ञानेश्वर जाधव, भाऊसाहेब जुंद्रे आदी उपस्थित होते.

===Photopath===

011220\01nsk_33_01122020_13.jpg

===Caption===

नांदगाव तहसील कार्यालयावर समता परिषदेच्या वतीो काढण्यात आलेल्या मोर्चानंतर निवेदन स्वीकारताना तहसीलदार उदय कुलकर्णी.०१ नांदगाव १