शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

नांदगाव तहसील कार्यालयावर समता परिषदेचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:24 IST

मंडल आयोगाच्या अंमलबजावणीनंतर २७ टक्के आरक्षण लागू करण्यात आले आहे. ओबीसीमध्ये ४००पेक्षा अधिक जाती-जमातींचा समावेश आहे. तसेच राज्यात वेगवेगळे ...

मंडल आयोगाच्या अंमलबजावणीनंतर २७ टक्के आरक्षण लागू करण्यात आले आहे. ओबीसीमध्ये ४००पेक्षा अधिक जाती-जमातींचा समावेश आहे. तसेच राज्यात वेगवेगळे गट, उपजाती असल्याने सर्व जाती ओबीसी म्हणून ओळखल्या जातात. राज्यातील सर्व ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी जाती-जमातींचे आरक्षण बंद करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे १९५० पासून मिळणारे आरक्षण रद्द करण्याचा कट आखण्यात येत आहे. त्यामुळे दुबळ्या, मागासलेल्या, बलुतेदार, अलुतेदार असलेल्या सर्व कष्टकरी जातींवर अन्याय होणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

विनोद शेलार , वाल्मीक टिळेकर, विजय चव्हाण, बाळ काका कलंत्री, महेश पवार, शिवा सोनवणे, भाऊसाहेब महाजन, बाळासाहेब देहडराव, विश्वास अहिरे, रमेश राठोड ,संजय कदम, मधुकर खैरनार, सुनील बाहिकर, संजू भावसार, नंदू जोंधळ, पद्माकर महाजन, भाऊसाहेब बच्छाव, नाना पवार, बिरु शिंदे, नारायण पवार, सुभाष पवार, संतोष डांगे, बाळू जाधव, कैलास तुपे, भरत गायकवाड, सचिन जेजूरकर, शंकर शिंदे, पंकज शिंदे, रमेश रानडे, रामदास पाटील, भाऊसाहेब चव्हाण, मिलिंद पवार, योगेश मोकळ, दिनकर जाधव, सचिन कोरडे, मनोज कोरडे, ज्ञानेश्वर जाधव, भाऊसाहेब जुंद्रे आदी उपस्थित होते.

===Photopath===

011220\01nsk_33_01122020_13.jpg

===Caption===

नांदगाव तहसील कार्यालयावर समता परिषदेच्या वतीो काढण्यात आलेल्या मोर्चानंतर निवेदन स्वीकारताना तहसीलदार उदय कुलकर्णी.०१ नांदगाव १