शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
4
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
5
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
6
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
7
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
8
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
9
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
10
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
11
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
12
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
13
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
14
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
15
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
19
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
20
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

‘समता आली तरच लोकशाही टिकेल’

By admin | Updated: November 22, 2015 23:50 IST

संविधान गौरव महाचर्चा उत्साहात

नाशिक : आर्थिक आणि सामाजिक समता आली तरच देशातील लोकशाही टिकेल असे स्वत: बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. म्हणून सामाजिक आणि आर्थिक समता प्रस्थापित होण्यासाठी घटनेतील तरतुदी सर्वसामान्यांना समजल्या पाहिजेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांनी केले. भूमिपुत्र सामाजिक संघटनेच्या वतीने हॉटेल रॉयल हेरिटेज येथे आयोजित ‘संविधान गौरव महाचर्चा’ कार्यक्रमप्रसंगी कसबे उद्घाटक म्हणून बोलत होते. व्यासपीठावर डॉ. संजय अपरांती, हंसराज वडघुले, मोहन अढांगळे, अजीज पठाण, कविता कर्डक, वंदना अपरांती आदि मान्यवर उपस्थित होते. घटनेतील तरतुदी आणि माणसांचे हक्क काय आहेत याची माहिती सर्वसामान्यांना समजण्यासाठी चळवळी सतत जागृत ठेवाव्या लागणार आहेत. देशात सामाजिक, आर्थिक समता आणण्यासाठी काय करावे लागेल. याचा विचार अशा विचारमंथनातून पुढे आला पाहिजे, असेही कसबे म्हणाले.या महाचर्चेसाठी शैक्षणिक क्षेत्रातील गळती, असहिष्णुता, जातीयता, भ्रष्टाचार, आदिवासींचे प्रश्न, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील गदा असे विषय देण्यात आले होते.