शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
4
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
5
'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
6
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
8
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
9
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
10
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
11
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
12
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
13
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
14
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
15
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
16
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
17
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
18
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
19
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
20
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी

ब्रह्मगिरी वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:12 IST

गोदावरी नदीचे उगमस्थान असलेला ब्रह्मगिरी सध्या पोखरण्याचे काम सुरू आहे. याठिकाणी डोंगर फोडतानाच रिसोर्ट देखील तयार करण्याचे नियोजन असल्याचे ...

गोदावरी नदीचे उगमस्थान असलेला ब्रह्मगिरी सध्या पोखरण्याचे काम सुरू आहे. याठिकाणी डोंगर फोडतानाच रिसोर्ट देखील तयार करण्याचे नियोजन असल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भात गोदावरी नदी ज्या सहा राज्यातून वाहत जाते तेथेही ब्रह्मगिरीच्या हानीचा परिणाम होणार असल्याने यासंदर्भात सहाही राज्यातील पर्यावरण प्रेमी एकत्र आले आहेत. राजेंद्रसिंह यांनी मंगळवारी (दि.१) माध्यमांशी ऑनलाईन संवाद साधला. त्यावेळी त्यांनी आधी राज्य सरकारला निवेदन देऊन त्यांच्या घटनात्मक जबाबदारीची जाणीव करून दिली जाईल असे नमूद केले हेाते.

त्यानुसार तरूण भारत संघाचे अध्यक्ष या नात्याने राजेंद्रसिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. ब्रह्मगिरी हे पहाडी तीर्थ क्षेत्र आहे. मात्र हे पहाडी तीर्थ क्षेत्र काही लोक नष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहे. नदी संरक्षण करणे हे राज्य सरकारचे घटनात्मक कर्तव्य आहे. त्यामुळे ब्रह्मगिरीत होणारे खेादकाम, ब्लास्टिंग सारखे विनाशकारी कार्य त्वरित थांबवावे अशी मागणी त्यांनी केली आहे.