शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

सायगावी सात दिवस जनता कर्फ्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:22 IST

कोरोनाची महामारी गावात नाही तर वाडी वस्तीवरच्या घरा- घराच्या उंबऱ्यापर्यंत येऊन ठेपल्याने मृत्यूचे भय जणू गावात तांडव करत ...

कोरोनाची महामारी गावात नाही तर वाडी वस्तीवरच्या घरा- घराच्या उंबऱ्यापर्यंत येऊन ठेपल्याने मृत्यूचे भय जणू गावात तांडव करत आहे.

वर्षभरात शासन आदेशानुसार स्थानिक प्रशासन व ग्रामपंचायत कार्यालयामार्फत अनेक उपाययोजना करण्यात आल्या. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला रोखण्यासाठी सायगाव ग्रामपंचायतीने वेळोवेळी बैठका घेऊन ठोस उपाययोजना केल्या. दोन वेळेस कोरोना लसीकरण शिबिर राबविण्यात आले. घरोघरी जाऊन लक्षणे बाधित रुग्णांची तपासणी करण्यात आली. मात्र वाढते कोरोनाबाधित रुग्ण आणि मृत्यूचे प्रमाण बघता दि. ३ मे रोजी ग्रामपंचायतीने सात दिवसांचा जनता कर्फ्यू घोषित करण्यात आला आहे. मेडिकल व दूध संकलन केंद्र वगळता सात दिवस गाव बंदचा आदेश जारी करण्यात आला आहे. विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. बैठकीस सरपंच अनिता खैरनार, अशोक कुळधर, गणपत खैरनार, रंजना पठारे, संदीप पुंड, दीपक खैरनार, भाऊसाहेब आहिरे, योगिता निघुट, अरविंद उशीर, दिनेश खैरनार, शरद लोहकरे, संतोष दौंडे, उल्हास उशीर, ग्रामसेवक प्रदीप बोडखे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.