शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

सहा धरणे शंभर टक्के भरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 01:29 IST

पावसाच्या संततधारेने जिह्यातील सहा मध्यम साठ्याच्या धरणांमध्ये शंभर टक्के पाणी साठा झाला असून, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने संभाव्य धोका टाळण्यासाठी आठ धरणांमधून पाण्याचा विसर्ग केला जात आहे.

नाशिक : पावसाच्या संततधारेने जिह्यातील सहा मध्यम साठ्याच्या धरणांमध्ये शंभर टक्के पाणी साठा झाला असून, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने संभाव्य धोका टाळण्यासाठी आठ धरणांमधून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे नद्या, नाल्यांना पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने नदीकाठच्या रहिवाशांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात १७ मध्यम पाणीसाठ्याचे तर ७ मोठी धरणे असून, गेल्या वर्षी जुलैअखेर याच धरणांमध्ये ४२ टक्के इतकेच पाणी साठले होते. यंदा मात्र ४५८३८ दशलक्ष घनफूट म्हणजेच ७० टक्के पाणी साठा झाला असून, गेल्या अनेक वर्षांचे विक्रम या निमित्ताने मोडीत निघाले आहेत. त्यातही गेल्या आठवड्यात दारणा, गंगापूर, कादवा, पालखेड या धरणांतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. जिल्ह्णात पडलेल्या पावसाचे प्रमाण पाहता यंदा पिण्याच्या पाण्याचा तसेच सिंचनाही प्रश्न जवळपास जुलैमध्ये सुटल्यात जमा झाला आहे.इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, कळवण, नाशिक या तालुक्यात सुरू असलेल्या पर्जन्यवृष्टीमुळे आळंदी, वाघाड, भावली, वालदेवी, भोजापूर व हरणबारी ही सहा धरणे शंभर टक्के भरली असून, त्यातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग केला जात आहे. अन्य धरणांनीही सरासरी गाठण्यास सुरुवात केल्यामुळे गंगापूर, दारणा, कडवा, भोजापूर, आळंदी, वालदेवी, भावली व नांदूरमधमेश्वर या आठ धरणांमधून टप्प्याटप्प्याने पाणी सोडण्यात आल्याने गोदावरी, कादवा, दारणा नद्यांना पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.