शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

सहा धरणे शंभर टक्के भरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 01:29 IST

पावसाच्या संततधारेने जिह्यातील सहा मध्यम साठ्याच्या धरणांमध्ये शंभर टक्के पाणी साठा झाला असून, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने संभाव्य धोका टाळण्यासाठी आठ धरणांमधून पाण्याचा विसर्ग केला जात आहे.

नाशिक : पावसाच्या संततधारेने जिह्यातील सहा मध्यम साठ्याच्या धरणांमध्ये शंभर टक्के पाणी साठा झाला असून, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने संभाव्य धोका टाळण्यासाठी आठ धरणांमधून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे नद्या, नाल्यांना पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने नदीकाठच्या रहिवाशांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात १७ मध्यम पाणीसाठ्याचे तर ७ मोठी धरणे असून, गेल्या वर्षी जुलैअखेर याच धरणांमध्ये ४२ टक्के इतकेच पाणी साठले होते. यंदा मात्र ४५८३८ दशलक्ष घनफूट म्हणजेच ७० टक्के पाणी साठा झाला असून, गेल्या अनेक वर्षांचे विक्रम या निमित्ताने मोडीत निघाले आहेत. त्यातही गेल्या आठवड्यात दारणा, गंगापूर, कादवा, पालखेड या धरणांतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. जिल्ह्णात पडलेल्या पावसाचे प्रमाण पाहता यंदा पिण्याच्या पाण्याचा तसेच सिंचनाही प्रश्न जवळपास जुलैमध्ये सुटल्यात जमा झाला आहे.इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, कळवण, नाशिक या तालुक्यात सुरू असलेल्या पर्जन्यवृष्टीमुळे आळंदी, वाघाड, भावली, वालदेवी, भोजापूर व हरणबारी ही सहा धरणे शंभर टक्के भरली असून, त्यातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग केला जात आहे. अन्य धरणांनीही सरासरी गाठण्यास सुरुवात केल्यामुळे गंगापूर, दारणा, कडवा, भोजापूर, आळंदी, वालदेवी, भावली व नांदूरमधमेश्वर या आठ धरणांमधून टप्प्याटप्प्याने पाणी सोडण्यात आल्याने गोदावरी, कादवा, दारणा नद्यांना पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.