शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

देवळा शहराची सुरक्षा वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 17:10 IST

देवळा : देवळा शहरात सद्या सर्वत्र गणेशोत्सवाची धूम सुरू आहे. यानंतर मोहरम, नवरात्र, दिपावली आदी सणांचे आगमन होईल. हया उत्सव काळात शहरात गर्दी वाढलेली असते. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस यंत्रणा झटत असते. परंतु शहर सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वात महत्वाची असलेली सी.सी. टि. व्हि. यंत्रणा देवळा शहरात अद्यापही बसविण्यात आलेली नसल्यामुळे शहराची सुरक्षितता वाºयावर असून स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाºया देवळा शहरासाठी अनेक उणीवा जाणवत आहेत.

ठळक मुद्देखबरदारी आवश्यक : सीसीटीव्ही यंत्रणेची आवश्यकता

देवळा : देवळा शहरात सद्या सर्वत्र गणेशोत्सवाची धूम सुरू आहे. यानंतर मोहरम, नवरात्र, दिपावली आदी सणांचे आगमन होईल. हया उत्सव काळात शहरात गर्दी वाढलेली असते. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस यंत्रणा झटत असते. परंतु शहर सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वात महत्वाची असलेली सी.सी. टि. व्हि. यंत्रणा देवळा शहरात अद्यापही बसविण्यात आलेली नसल्यामुळे शहराची सुरक्षितता वाºयावर असून स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाºया देवळा शहरासाठी अनेक उणीवा जाणवत आहेत.देवळा ग्रामपालिकेचे नगरपंचायतीत रूपांतर झाल्यानंतर शहराची वाटचाल स्वच्छ व सुंदर देवळा हि संकल्पना पूर्ण करण्याच्या दिशेने सुरू आहे.चार वर्षांपूर्वी तत्कालीन देवळा ग्रामपंचायतीला तंटामुक्ती पुरस्काराचे मिळालेले ७ लाख रु पये शहरात सी.सी. टि. व्ही. यंत्रणा बसविण्यासाठी वापरण्यात आले. याचे नियंत्रण पोलिस ठाण्यात असल्यामुळे शहरात घडणाºया कोणत्याही घटनेची सुचना पोलिसांना त्वरीत मिळू लागल्यामुळे पोलिसांना त्वरीत निर्णय घेऊन कार्यवाही करता येऊ लागली. त्यामुळे सी.सी. टि. व्हि. यंत्रणेचा योग्य वापर करत गुन्हेगार, रोडरोमिओंना चांगलाच आळा घातला होता. कालांतराने हया यंत्रणेत बिघाड झाल्यानंतर तिचा दुरु स्ती व देखभालीचा खर्च कोणी करावयाचा यावरून पोलिस व नगरपंचायत प्रशासन यांच्यात वाद निर्माण झाला. हया वादातच हळूहळू शहरातील सर्व सी.सी. टि. व्हि. यंत्रणा कायमचीच बंद पडली. सदरचे सी.सी. टि. व्हि. केवळ शोभेचे बाहुलेच ठरले. कालांतराने सर्व साहीत्य गायब झाले. याची कोणतीही दखल पोलिस खात्याने किंवा नगर पंचायत प्रशासनाने घेतली नाही, यामुळे गाव तंटामुक्तीसाठी बक्षिसापोटी मिळालेले पैसे पाण्यात गेले. मात्र शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाची असलेली सीसीटीव्ही यंत्रणा दोन वर्षांपासून बंदअसल्याने धाडसी घरफोडयांबरोबरच लहानमोठ्या गुन्हेगारी घटना, तसेच दुचाकी चोरीला जाण्याच्या घटना नियमितपणे घडत असल्यामुळे नागरीकांचे मोठे नुकसान होत आहे.