शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
3
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
4
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
5
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
6
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
7
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
8
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
9
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
10
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
11
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
12
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
13
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
14
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
15
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
16
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
17
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
18
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
19
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
20
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

देवळा शहराची सुरक्षा वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 17:10 IST

देवळा : देवळा शहरात सद्या सर्वत्र गणेशोत्सवाची धूम सुरू आहे. यानंतर मोहरम, नवरात्र, दिपावली आदी सणांचे आगमन होईल. हया उत्सव काळात शहरात गर्दी वाढलेली असते. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस यंत्रणा झटत असते. परंतु शहर सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वात महत्वाची असलेली सी.सी. टि. व्हि. यंत्रणा देवळा शहरात अद्यापही बसविण्यात आलेली नसल्यामुळे शहराची सुरक्षितता वाºयावर असून स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाºया देवळा शहरासाठी अनेक उणीवा जाणवत आहेत.

ठळक मुद्देखबरदारी आवश्यक : सीसीटीव्ही यंत्रणेची आवश्यकता

देवळा : देवळा शहरात सद्या सर्वत्र गणेशोत्सवाची धूम सुरू आहे. यानंतर मोहरम, नवरात्र, दिपावली आदी सणांचे आगमन होईल. हया उत्सव काळात शहरात गर्दी वाढलेली असते. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस यंत्रणा झटत असते. परंतु शहर सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वात महत्वाची असलेली सी.सी. टि. व्हि. यंत्रणा देवळा शहरात अद्यापही बसविण्यात आलेली नसल्यामुळे शहराची सुरक्षितता वाºयावर असून स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाºया देवळा शहरासाठी अनेक उणीवा जाणवत आहेत.देवळा ग्रामपालिकेचे नगरपंचायतीत रूपांतर झाल्यानंतर शहराची वाटचाल स्वच्छ व सुंदर देवळा हि संकल्पना पूर्ण करण्याच्या दिशेने सुरू आहे.चार वर्षांपूर्वी तत्कालीन देवळा ग्रामपंचायतीला तंटामुक्ती पुरस्काराचे मिळालेले ७ लाख रु पये शहरात सी.सी. टि. व्ही. यंत्रणा बसविण्यासाठी वापरण्यात आले. याचे नियंत्रण पोलिस ठाण्यात असल्यामुळे शहरात घडणाºया कोणत्याही घटनेची सुचना पोलिसांना त्वरीत मिळू लागल्यामुळे पोलिसांना त्वरीत निर्णय घेऊन कार्यवाही करता येऊ लागली. त्यामुळे सी.सी. टि. व्हि. यंत्रणेचा योग्य वापर करत गुन्हेगार, रोडरोमिओंना चांगलाच आळा घातला होता. कालांतराने हया यंत्रणेत बिघाड झाल्यानंतर तिचा दुरु स्ती व देखभालीचा खर्च कोणी करावयाचा यावरून पोलिस व नगरपंचायत प्रशासन यांच्यात वाद निर्माण झाला. हया वादातच हळूहळू शहरातील सर्व सी.सी. टि. व्हि. यंत्रणा कायमचीच बंद पडली. सदरचे सी.सी. टि. व्हि. केवळ शोभेचे बाहुलेच ठरले. कालांतराने सर्व साहीत्य गायब झाले. याची कोणतीही दखल पोलिस खात्याने किंवा नगर पंचायत प्रशासनाने घेतली नाही, यामुळे गाव तंटामुक्तीसाठी बक्षिसापोटी मिळालेले पैसे पाण्यात गेले. मात्र शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाची असलेली सीसीटीव्ही यंत्रणा दोन वर्षांपासून बंदअसल्याने धाडसी घरफोडयांबरोबरच लहानमोठ्या गुन्हेगारी घटना, तसेच दुचाकी चोरीला जाण्याच्या घटना नियमितपणे घडत असल्यामुळे नागरीकांचे मोठे नुकसान होत आहे.