शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

गैरसोयींमुळे साधूंनी व्यक्त केली नाराजी

By admin | Updated: August 4, 2015 22:49 IST

गैरसोयींमुळे साधूंनी व्यक्त केली नाराजी

त्र्यंबकेश्वर : अलाहाबाद, उज्जैन आणि हरिद्वार येथे सर्व व्यवस्था केली जात असताना त्र्यंबकेश्वरलाच आम्ही अन्न, निवाऱ्यासारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित का आहोत, असा संतप्त सवाल करीत प्रशासनाने आमची दखल घ्यावी, अशी मागणी साधूंनी केली आहे.उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड आदि ठिकाणांहून २५ ते ३० संन्यासी येथे दाखल झाले असून, ते कुठल्याही आखाड्यांशी संलग्न नसल्याने त्यांच्या अन्न-निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या ते रिंगरोडवरील समाधी परिसरात जागा मिळेल तेथे राहात असून, गावातील पुरोहितांकडे जाऊन दूध, नाष्टा, जेवण आदि घेत आहेत.साधुग्राममध्ये व्यवस्था केली नसल्याने, गावापासून ते खूप लांब असल्याने तेथे वारा-पाऊस यापासून संरक्षण करणारी कोणतीही व्यवस्था नसल्याने आणि परिसरात एकही अन्नछत्र अद्याप सुरू झालेले नसल्याने तेथे रहायचे कसे? असा प्रश्न साधूंनी उपस्थित केला आहे.आपण शंकराचार्य यांच्या अग्नीमठाशी संलग्न असून, गुरू रामू आश्रम यांच्यासह आठ दिवसांपासून येथे अन्न व निवाऱ्याचा शोध घेत आहोत, असे उत्तर प्रदेशमधील सीतापूर जिल्ह्यातील निरसारम येथील ब्रह्माआश्रम, रमेशआश्रम, गिरीजाश्रम यांनी सांगितले.कुठलीही व्यवस्था नसल्याने त्याचा शोध घेण्यातच आपला जास्त वेळ जात असल्याचे या साधूंनी सांगितले. त्यामुळे सकाळपासून पूजा, पाठ, गीतांजली, रामायण यांचे पारायण, जप, तप आदि करायला वेळ पुरेसा मिळत नसल्याची तक्रारही त्यांनी केली. (प्रतिनिधी)