शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

पखालरोडवर साचला तलाव

By admin | Updated: August 1, 2016 01:06 IST

अपघातांना निमंत्रण : चिखलाचे साम्राज्य; पालिकेचे दुर्लक्ष

 वडाळागाव : अशोका युनिव्हर्सल शाळेसमोरून डीजीपीनगर कालव्याच्या रस्त्याला जोडणाऱ्या पखालरोडवर पावसाचे पाणी साचत आहे. सखल भाग असल्याने पाणी नैसर्गिक नाल्यात न जाता याच ठिकाणी जमा होत असून, रस्त्याला तलावाचे स्वरूप प्राप्त होत आहे. यामुळे येथून मार्गक्रमण करताना नागरिकांची कसरत होत आहे. रविवारी मध्यरात्रीपासून दुपारपर्यंत सुरू असलेल्या संततधारेने मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाले होते. रस्त्याचे डांबरीकरण करताना या ठिकाणी खोलगट भाग निर्माण झाल्यामुळे पावसाचे पाणी येथे साचत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. नागरिकांना साचलेल्या पाण्यातून वाट काढावी लागते. पाणी ओसरल्यानंतर महापालिकेच्या स्वच्छता कर्मचारी किंवा पूर्व विभागाच्या बांधकाम कर्मचाऱ्यांकडून रस्त्याच्या या सखल भागावर निर्माण झालेला चिखलही स्वच्छ केला जात नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे. (प्रतिनिधी)