शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
5
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
6
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
7
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
8
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
9
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
10
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
11
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
12
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
13
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
14
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
15
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
16
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
17
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
18
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
19
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
20
पत्नी माहेरी गेली, पतीने घरातच केली आत्महत्या; अकोला जिल्ह्यातील धक्कादायक घटना

जत्रा लिंकरोडवरील मार्ग बनला खडतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 00:39 IST

मुंबई-आग्रा व औरंगाबाद महामार्गावरील वाहतुकीचे प्रमुख केंद्र असून, या परिसरातील चौफुलीवर वाहतूक कोंडीची समस्या नित्याची झाली आहे. या मार्गावरील अपघातांची संख्या वाढत असून, या मार्गावर येणाऱ्या कॉलनीरोड, मुख्य वळणांवर गतिरोधक टाकण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहे. जत्रा लिंकरोड हा वाहतुकीचा मुख्य मार्ग असून, औरंगाबाद महामार्ग व रेल्वे स्टेशनला जोडणारा जवळचा रस्ता आहे. या रस्त्यावर वाहनांचा वेगदेखील प्रचंड असतो काही दिवसांपूर्वी अपघाताच्या गंभीर घटनादेखील घडलेल्या आहे

आडगाव : मुंबई-आग्रा व औरंगाबाद महामार्गावरील वाहतुकीचे प्रमुख केंद्र असून, या परिसरातील चौफुलीवर वाहतूक कोंडीची समस्या नित्याची झाली आहे. या मार्गावरील अपघातांची संख्या वाढत असून, या मार्गावर येणाऱ्या कॉलनीरोड, मुख्य वळणांवर गतिरोधकटाकण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहे. जत्रा लिंकरोड हा वाहतुकीचा मुख्य मार्ग असून, औरंगाबाद महामार्ग व रेल्वे स्टेशनला जोडणारा जवळचा रस्ता आहे. या रस्त्यावर वाहनांचा वेगदेखील प्रचंड असतो काही दिवसांपूर्वी अपघाताच्या गंभीरघटनादेखीलघडलेल्या आहे शिवाय छोटे-मोठे अपघातदेखील रोज होत असतात. या रस्त्यावर झालेले अतिक्र मण, रस्त्यावर केली जाणारी बेशिस्त पार्किंग ही गंभीर समस्या आहे. त्यामुळे वाहनांना अडथळा निर्माण होतो. जत्रा चौफुली येथील वाहतूक कोंडी, रस्त्यावर केली जाणारी अनधिकृत पार्किंग, चेंबरचे ढापे आणि रस्त्यांची लेवेल नसल्याने चेंबर टाळण्याच्या नादात अपघात घडतात. या परिसरात शैक्षणिक संस्था अधिक असल्याने विद्यार्थ्यांचा परिसरात राबता असतो शिवाय वाहनेदेखील सर्रासपणे भरधाव वेगाने धावतात. या मार्गावर लॉन्स आणि हॉटेल संख्या अधिक आहे. लग्नसराईत तर वाहने थेट रस्त्यावर उभी असतात. रस्त्यावर होणाºया गर्दीमुळे अपघातांची संख्या वाढत आहे. तरी गरजेच्या ठिकाणी गतिरोधक टाकण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहे. या उपाययोजना गरजेच्या आहे. वाहतूक पोलिसांची कायमस्वरूपी नेमणूक करावी, रस्त्याच्या कडेला उभी राहणारी अनधिकृत वाहनांवर कारवाई करावी, कॉलनीरोड व मुख्य रस्त्यावर गरजेच्या ठिकाणी गतिरोधक टाकावे, रस्त्यावर चेंबर, खड्डे यांची दुरु स्ती करणे गरजेचे आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा