शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

जत्रा लिंकरोडवरील मार्ग बनला खडतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 00:39 IST

मुंबई-आग्रा व औरंगाबाद महामार्गावरील वाहतुकीचे प्रमुख केंद्र असून, या परिसरातील चौफुलीवर वाहतूक कोंडीची समस्या नित्याची झाली आहे. या मार्गावरील अपघातांची संख्या वाढत असून, या मार्गावर येणाऱ्या कॉलनीरोड, मुख्य वळणांवर गतिरोधक टाकण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहे. जत्रा लिंकरोड हा वाहतुकीचा मुख्य मार्ग असून, औरंगाबाद महामार्ग व रेल्वे स्टेशनला जोडणारा जवळचा रस्ता आहे. या रस्त्यावर वाहनांचा वेगदेखील प्रचंड असतो काही दिवसांपूर्वी अपघाताच्या गंभीर घटनादेखील घडलेल्या आहे

आडगाव : मुंबई-आग्रा व औरंगाबाद महामार्गावरील वाहतुकीचे प्रमुख केंद्र असून, या परिसरातील चौफुलीवर वाहतूक कोंडीची समस्या नित्याची झाली आहे. या मार्गावरील अपघातांची संख्या वाढत असून, या मार्गावर येणाऱ्या कॉलनीरोड, मुख्य वळणांवर गतिरोधकटाकण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहे. जत्रा लिंकरोड हा वाहतुकीचा मुख्य मार्ग असून, औरंगाबाद महामार्ग व रेल्वे स्टेशनला जोडणारा जवळचा रस्ता आहे. या रस्त्यावर वाहनांचा वेगदेखील प्रचंड असतो काही दिवसांपूर्वी अपघाताच्या गंभीरघटनादेखीलघडलेल्या आहे शिवाय छोटे-मोठे अपघातदेखील रोज होत असतात. या रस्त्यावर झालेले अतिक्र मण, रस्त्यावर केली जाणारी बेशिस्त पार्किंग ही गंभीर समस्या आहे. त्यामुळे वाहनांना अडथळा निर्माण होतो. जत्रा चौफुली येथील वाहतूक कोंडी, रस्त्यावर केली जाणारी अनधिकृत पार्किंग, चेंबरचे ढापे आणि रस्त्यांची लेवेल नसल्याने चेंबर टाळण्याच्या नादात अपघात घडतात. या परिसरात शैक्षणिक संस्था अधिक असल्याने विद्यार्थ्यांचा परिसरात राबता असतो शिवाय वाहनेदेखील सर्रासपणे भरधाव वेगाने धावतात. या मार्गावर लॉन्स आणि हॉटेल संख्या अधिक आहे. लग्नसराईत तर वाहने थेट रस्त्यावर उभी असतात. रस्त्यावर होणाºया गर्दीमुळे अपघातांची संख्या वाढत आहे. तरी गरजेच्या ठिकाणी गतिरोधक टाकण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहे. या उपाययोजना गरजेच्या आहे. वाहतूक पोलिसांची कायमस्वरूपी नेमणूक करावी, रस्त्याच्या कडेला उभी राहणारी अनधिकृत वाहनांवर कारवाई करावी, कॉलनीरोड व मुख्य रस्त्यावर गरजेच्या ठिकाणी गतिरोधक टाकावे, रस्त्यावर चेंबर, खड्डे यांची दुरु स्ती करणे गरजेचे आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा