शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

गणपती घाटातील रस्ता खचला

By admin | Updated: July 24, 2016 22:56 IST

बागलाण : साल्हेरच्या वळण योजनेला बाधा

 सटाणा : बागलाण तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील दळवळण विकसित करण्याच्या दृष्टीने शासनाने साडेतीन कोटी रु पये खर्चून गणपती घाट रस्त्याचे काम केले; मात्र गटारींचा अभाव आणि निकृष्ट दर्जाच्या कामामुळे या रस्त्याची अक्षरश: वाट लागली आहे. रस्ता खचल्यामुळे ऐन पावसाळ्यात वाहतूक वारंवार ठप्प होऊन आदिवासी भागाचा संपर्क तुटून दळवळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.बागलाण तालुक्याच्या पश्चिम आदिवासी दुर्गम भागातील दळणवळण सुरळीत होऊन विकास व्हावा यासाठी गणपती घाट कटिंग व रस्ता मजबुतीकरण करण्यासाठी २०१३ मध्ये शासनाने साडेतीन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता; मात्र लाखो रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या घाट रस्त्याच्या गटारी तांत्रिकदृष्ट्या सदोष असल्याचे बोलले जात आहे, तर काही ठिकाणी गटारींचा अभावच दिसून येतो. त्यामुळे पावसाचे पाणी साचून संपूर्ण रस्ताच पाण्याखाली येऊन दलदल निर्माण होऊन रस्ता अक्षरश: फुटला आहे. खडी वाहून गेल्यामुळे दलदल तयार होऊन वाहने अडकून पडत आहेत. रस्त्याच्या या दुर्द्शामुळे या रस्त्यावरील वाहतूक वारंवार खंडित होऊन या भागाचा संपर्क तुटत आहे. (वार्ताहर)