शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी कृषी पर्यटनाच्या वाटेवर‘

By admin | Updated: December 26, 2016 02:25 IST

एमटीडीसी’चे प्रोत्साहन : समृद्ध हवामान, निसर्गसौंदर्यामुळे मिळतो वाव

अझहर शेख नाशिकनाशिक जिल्हा हा कृषी क्षेत्रात अधिक प्रगत जिल्हा म्हणून ओळखला जातो. याबरोबरच डोेंगररांगा, धरणे, वृक्षसंपदा आणि शेतीचा ग्रामीण बाज असलेल्या नाशिक जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी वर्षभरात कृषी पर्यटनाच्या वाटेवर स्वार झाले आहे. कृषी पर्यटनाला नैसर्गिकदृष्ट्या असलेला वाव आणि नागरिकांना पर्यटनाची पडणारी भुरळ लक्षात घेत कृषी पर्यटन विकसित करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून शेतकऱ्यांना विविध योजनांतर्गत प्रोत्साहन दिले जात आहे. द्राक्षे, कांदा, मका, ऊस या प्रमुख पिकांचे उत्पादनासाठी नाशिक प्रसिद्ध आहे. द्राक्षमळ्यांमुळे वायनरी उद्योग व्यावसायिकांनाही नाशिकने आकर्षित केले आहे. यामुळे वाइन पर्यटनालाही चालना मिळत आहे. याबरोबरच जिल्ह्यात कृषी पर्यटनही विकसित होताना दिसत आहे. कृषी पर्यटनासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळही प्रयत्नशील असून, जे शेतकरी पर्यटनाची आवड ठेवतात त्यांना मार्गदर्शन करून ‘महाभ्रमण’, निवास - न्याहारी’ योजनांद्वारे कृषी पर्यटनासाठी प्रोत्साहित करत आहे. यासाठी मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांकडे असलेली प्रकल्पासाठी जागा, ठिकाण, भांडवल आणि संकल्पना आदि विषयींची माहिती घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला जात आहे.