शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
5
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
6
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
7
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
8
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
10
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
11
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
12
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
13
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
14
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
15
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
16
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
17
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
18
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
19
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
20
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल

निफाड तालुक्यातील नदयांना पुर

By admin | Updated: September 21, 2015 22:44 IST

आंनदोत्सव : खरीप गेला तरी रब्बी हंगामाच्या आशा पल्लवीत

लासलगाव : शुक्र वारी झालेल्या पावसाने निफाड तालुक्यातील शेती व जनता सुखावली. तब्बल नऊ वर्षानंतर धुवाधार पर्जन्यराजामुळे सर्वच नदयांना आला पुर ...खरीप हंगाम गेला तरी रब्बी हंगामाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.लासलगाव , निफाड , पिंपळगाव बसवंत, चांदोरी, सायखेडा, देवगाव, ओझर, नांदुरमध्यमेश्वर, चांदोरी, पालखेड व विंचुर महत्वाच्या गावांच्या परीसरात वरूणराजा धो..धो बरसला.आणी जुन,जुलै,आॅगस्ट व सप्टेंबर मिहन्यात अत्यंत तोकडा पडलेला पाऊस मनसोक्त बरसला.निफाड तालुक्यातील पावसाचे सरासरी पर्जन्यमान आजवर 482 मि.मी.इतके आहे.तर दरवर्षी सप्टेंबर मिहन्यात सरासरी पावसाचे पर्जन्यमान 154.7 मि.मी.इतके आहे.मागील वर्षी सन 2014 मध्ये दि.7 जुन ते 19 सप्टेंबर पर्यंत निफाड तालुक्यात 437.6 मि.मी. पाऊस झाला अशी शासकीय आकडेवारी आहे.तर दि.19 सप्टेंबर 2015 रोजी 195.6 मि.मी.पाऊस झाला.त्यामुळे या वर्षी दि.7 जुन ते 19 सप्टेंबर पर्यंत निफाड तालुक्यात 343.8 मि.मी. पाऊस झाला.त्यामुळे 71 टक्के सरासरी पावसाची टक्के यावर्षी नोंद एकाच दिवसातील.पावसाने झाली.तब्बल नऊ वर्षानंतर सळधार पर्जन्यराजामुळे नदी नाल्यांना पुर आला. लासलगाव. निफाड व पिंपळगाव बसवंत परीसरात पर्जन्यराजा मनसोक्त झाल्याने जवळपास दुकाने सर्वच गृहनिर्माण संस्थाच्या परीसरातील उंचसखल भागात पावसाचे पाणी घरात घुसुन संसारपयोगी साहीत्याचे व व्यापार्यांचे विक्र ी करावयाच्या मालाचे मोठे आर्थिक नुकसान झाले. वाहतुक ठप्प झाली असुनही आपत्कालीन व्यवस्थापन फोल ठरले आहे.याचा अनुभव शुक्र वारी तालुक्यातील जनतेला आला. (वार्ताहर)