शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

निफाड तालुक्यातील नदयांना पुर

By admin | Updated: September 21, 2015 22:44 IST

आंनदोत्सव : खरीप गेला तरी रब्बी हंगामाच्या आशा पल्लवीत

लासलगाव : शुक्र वारी झालेल्या पावसाने निफाड तालुक्यातील शेती व जनता सुखावली. तब्बल नऊ वर्षानंतर धुवाधार पर्जन्यराजामुळे सर्वच नदयांना आला पुर ...खरीप हंगाम गेला तरी रब्बी हंगामाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.लासलगाव , निफाड , पिंपळगाव बसवंत, चांदोरी, सायखेडा, देवगाव, ओझर, नांदुरमध्यमेश्वर, चांदोरी, पालखेड व विंचुर महत्वाच्या गावांच्या परीसरात वरूणराजा धो..धो बरसला.आणी जुन,जुलै,आॅगस्ट व सप्टेंबर मिहन्यात अत्यंत तोकडा पडलेला पाऊस मनसोक्त बरसला.निफाड तालुक्यातील पावसाचे सरासरी पर्जन्यमान आजवर 482 मि.मी.इतके आहे.तर दरवर्षी सप्टेंबर मिहन्यात सरासरी पावसाचे पर्जन्यमान 154.7 मि.मी.इतके आहे.मागील वर्षी सन 2014 मध्ये दि.7 जुन ते 19 सप्टेंबर पर्यंत निफाड तालुक्यात 437.6 मि.मी. पाऊस झाला अशी शासकीय आकडेवारी आहे.तर दि.19 सप्टेंबर 2015 रोजी 195.6 मि.मी.पाऊस झाला.त्यामुळे या वर्षी दि.7 जुन ते 19 सप्टेंबर पर्यंत निफाड तालुक्यात 343.8 मि.मी. पाऊस झाला.त्यामुळे 71 टक्के सरासरी पावसाची टक्के यावर्षी नोंद एकाच दिवसातील.पावसाने झाली.तब्बल नऊ वर्षानंतर सळधार पर्जन्यराजामुळे नदी नाल्यांना पुर आला. लासलगाव. निफाड व पिंपळगाव बसवंत परीसरात पर्जन्यराजा मनसोक्त झाल्याने जवळपास दुकाने सर्वच गृहनिर्माण संस्थाच्या परीसरातील उंचसखल भागात पावसाचे पाणी घरात घुसुन संसारपयोगी साहीत्याचे व व्यापार्यांचे विक्र ी करावयाच्या मालाचे मोठे आर्थिक नुकसान झाले. वाहतुक ठप्प झाली असुनही आपत्कालीन व्यवस्थापन फोल ठरले आहे.याचा अनुभव शुक्र वारी तालुक्यातील जनतेला आला. (वार्ताहर)