शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापरविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
3
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
4
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
5
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
6
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
7
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
9
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
10
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
11
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
12
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
13
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
14
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
15
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
16
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
17
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
18
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
19
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
20
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा

नायगाव खोऱ्यातील नदी-नाले प्रवाहित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 23:14 IST

नायगाव : गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तालुक्याचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रविवारी झालेल्या पावसामुळे नायगाव खोºयातील सर्व नदी-नाले प्रवाहित झाले आहेत. नायगाव- सायखेडा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. शेतात पाणी साचल्याने हजारो एकर क्षेत्रातील भाजीपाला पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देमहादेवाचे मंदिर पुराच्या पाण्याने वेढले आहे.

नायगाव : गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तालुक्याचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रविवारी झालेल्या पावसामुळे नायगाव खोºयातील सर्व नदी-नाले प्रवाहित झाले आहेत. नायगाव- सायखेडा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. शेतात पाणी साचल्याने हजारो एकर क्षेत्रातील भाजीपाला पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.रविवारी (दि.४) पहाटेपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे नायगाव खोºयातील सर्वच छोटे-मोठे नदी-नाले दुपारपासून ओसंडून वाहू लागले आहेत. गेल्या पंधरा दिवसांच्या सततच्या पावसामुळे शेतातील भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. दररोज पडत असलेल्या संततधार पावसाने व पहाटेपासून पडणाºया मुसळधार पावसामुळे नायगाव खोºयातील सर्वच नदी-नाले ओसंडून वाहू लागले आहेत. गेल्या चार वर्षांनंतर पहिल्यांदाच परिसरातील सर्व बंधारे तुडुंब भरून वाहू लागले आहेत.गत चार वर्षांनंतर नायगाव खोºयातील नद्या रविवारच्या कोसळधार पावसामुळे वाहत्या झाल्या आहेत. पडत असलेल्या मुसळधार पावसाच्या पाण्यामुळे शेतात असलेले खरिपातील कोबी, टमाटे, मिरची, मका, मेथी, कोथिंबीर, शेपू, मेथी आदी भाजीपाल्यासह पेरणी केलेले सोयाबीन , भुईमूग, बाजरी आदी पिके पाण्याखाली गेल्याने शेतकºयांचे लाखो रुपयांचे नुकसान झालेआहे.दरम्यान, गोदावरी व दारणेला आलेल्या महापुराचे पाणी जोगलटेंभी येथील संगमावर एकत्र आल्याने महादेवाचे मंदिर पुराच्या पाण्याने वेढले आहे. जोगलटेंभी येथील उसाचे क्षेत्र पाण्याखाली गेल्याने मोठे नुकसान झाल्याची माहिती सरपंच शशिकांत पाटील व लक्ष्मण भास्कर यांनी दिली. याच दोन्ही नद्यांचे पाणी निफाड तालुक्यातील सावळी गावाजवळील नायगाव -सायखेडा रस्त्यावर आल्याने हा रस्ता शनिवारी रात्रीपासून वाहतुकीसाठी बंद झाला आहे. परिसरातील गावांचा संपर्क तुटला आहे.पूर पाहण्यासाठी गर्दीगेल्या अनेक वर्षांनंतर रविवारी नायगाव खोºयातील नद्या पावसामुळे ओसंडून वाहत्या झाल्या आहेत. पंधरा दिवसांपासून पडणाºया पावसामुळे शेतकºयांचे नुकसान झाले असले तरी अनेक दिवसांनी परिसरातील सर्व बंधारे तुडुंब भरून नद्यांना आलेला पूर पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.