शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

प्रवासी मिळत नसल्याने रिक्षाचालकांची उपासमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 17:31 IST

मालेगाव: शहरात लॉकडाऊन नंतर निर्बंध कमी झाल्याने मालेगाव हळूहळू पूर्वपदावर येत असले तरी गेल्या चार महिन्यात बंद काळात रिक्षाचालकांचे मोठे हाल झाले असून आता रिक्षा सुरू होऊन देखील रिक्षांना पुरेसे प्रवासी मिळत नसल्याने रिक्षाचालकांचे हाल होत आहेत.

मालेगाव: शहरात लॉकडाऊन नंतर निर्बंध कमी झाल्याने मालेगाव हळूहळू पूर्वपदावर येत असले तरी गेल्या चार महिन्यात बंद काळात रिक्षाचालकांचे मोठे हाल झाले असून आता रिक्षा सुरू होऊन देखील रिक्षांना पुरेसे प्रवासी मिळत नसल्याने रिक्षाचालकांचे हाल होत आहेत. कुटूंबाचा उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न त्यांच्यापुढे पडला आहे.आता रिक्षासाठी एकतर प्रवासी मिळत नाहीत. मिळाले तर दोन शिवाय जास्त सीट बसवता येत नाहीत. त्यामुळे पेट्रोलचा खर्च भरून निघत नाही. परिनामी व्यवसाय तरी कसा करावा असा प्रश्न रिक्षाचालकांपुढे पडला आहे. प्रवाी मिळाला तरी प्रवाशाला रिक्षाची आणि रिक्षाचालकाला प्रवाशाची भीती वाटते. कारण प्रवासी तर बाधित नाही ना अशी शंका वाटते. याबाबत कॅम्पातील रिक्षाचालक योगेश जोगी यांचेशी संपर्क साधला असता ते म्हणाले, लॉकडाऊनचे चार महिने अत्यंत हलाखीचे गेले. अचानकपणे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे पैशांची जमवाजमव करण्यात अडचणी आल्या.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या