शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

प्रवासी मिळत नसल्याने रिक्षाचालकांची उपासमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 17:31 IST

मालेगाव: शहरात लॉकडाऊन नंतर निर्बंध कमी झाल्याने मालेगाव हळूहळू पूर्वपदावर येत असले तरी गेल्या चार महिन्यात बंद काळात रिक्षाचालकांचे मोठे हाल झाले असून आता रिक्षा सुरू होऊन देखील रिक्षांना पुरेसे प्रवासी मिळत नसल्याने रिक्षाचालकांचे हाल होत आहेत.

मालेगाव: शहरात लॉकडाऊन नंतर निर्बंध कमी झाल्याने मालेगाव हळूहळू पूर्वपदावर येत असले तरी गेल्या चार महिन्यात बंद काळात रिक्षाचालकांचे मोठे हाल झाले असून आता रिक्षा सुरू होऊन देखील रिक्षांना पुरेसे प्रवासी मिळत नसल्याने रिक्षाचालकांचे हाल होत आहेत. कुटूंबाचा उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न त्यांच्यापुढे पडला आहे.आता रिक्षासाठी एकतर प्रवासी मिळत नाहीत. मिळाले तर दोन शिवाय जास्त सीट बसवता येत नाहीत. त्यामुळे पेट्रोलचा खर्च भरून निघत नाही. परिनामी व्यवसाय तरी कसा करावा असा प्रश्न रिक्षाचालकांपुढे पडला आहे. प्रवाी मिळाला तरी प्रवाशाला रिक्षाची आणि रिक्षाचालकाला प्रवाशाची भीती वाटते. कारण प्रवासी तर बाधित नाही ना अशी शंका वाटते. याबाबत कॅम्पातील रिक्षाचालक योगेश जोगी यांचेशी संपर्क साधला असता ते म्हणाले, लॉकडाऊनचे चार महिने अत्यंत हलाखीचे गेले. अचानकपणे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे पैशांची जमवाजमव करण्यात अडचणी आल्या.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या