शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
3
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
4
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
5
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
6
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
7
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
8
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
9
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
10
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
11
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
12
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
13
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
14
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
15
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?
16
Extra Marital Affairs:मुलाचं लग्न ठरलं आणि होणाऱ्या सूनेच्या बापावरच जडला महिलेचा जीव; लग्नाआधीच दोघे गेले पळून
17
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
18
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
19
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
20
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!

आदिवासींच्या समस्यांबाबत आढावा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 16:18 IST

येथे आदिवासी शक्ती सेनेची आढावा बैठक झाली. सदर बैठकीत आदिवासी शक्ती सेनेच्या शाखा समस्यांचा पाढा वाचण्यात आला. अतिक्रमित जागा नियमित करण्यासाठी विषय मांडण्यात आले. पाणी, रस्ते, घरकुल, शौचालय, रेशनकार्ड, जातीचा दाखला अशा विविध प्रश्नांवर सांगोपांग चर्चा करण्यात आली.

ठळक मुद्देस्वातंत्र्य मिळाल्यानंतरही निफाड व चांदवड येथील आदिवासी बांधवांच्या समस्या अद्यापही सुटल्या नाहीत.

पिंपळगाव बसवंत : येथे आदिवासी शक्ती सेनेची आढावा बैठक झाली. सदर बैठकीत आदिवासी शक्ती सेनेच्या शाखा समस्यांचा पाढा वाचण्यात आला.अतिक्रमित जागा नियमित करण्यासाठी विषय मांडण्यात आले. पाणी, रस्ते, घरकुल, शौचालय, रेशनकार्ड, जातीचा दाखला अशा विविध प्रश्नांवर सांगोपांग चर्चा करण्यात आली. भविष्यातील ध्येय धोरणांचा आराखडा बैठकीत तयार करण्यात आला. सदर मागण्या घेऊन आदिवासी समाजाच्या मोर्चाचे आयोजन करण्यासाठी पिंपळगाव बसवंत येथे प्रभाकर फसाळे उत्तर महाराष्ट्र प्रमुख आदिवासी शक्ती सेना यांच्या विशेष उपस्थितीत ही बैठक पार पडली. या बैठकीचे अध्यक्ष संदीप गांगुर्डे होते. यावेळी चांदवड तालुका अध्यक्ष बळीराम वाघ, निफाड तालुका विभागप्रमुख सचिन जाधव, निफाड तालुका युवा संपर्कप्रमुख श्रावण कोटील, मुखेड अध्यक्ष परशराम सूर्यवंशी, शरद गायकवाड, नांदुर्डी विभागप्रमुख कैलास सूर्यवंशी, पिंपळगाव संपर्कप्रमुख जितू वाघ, कार्याध्यक्ष गणेश गायकवाड, तुळशीराम गुंबाडे, योगेश गांगुर्डे, शिवाजी गांगुर्डे, सुनील वाघ, रवींद्र पवार, शशिकांत गांगुर्डे, रणजित पाडे, अंकुश वाघ, चेतन डंबाळे, वसंत वाघ, चेतन चतुर, तुषार वाघ, केशव लोखंडे, रमेश खभोरे, संतोष कडाळे, शंकर गांगुर्डे, सचिन जाधव आदींसह निफाड, चांदवड येथील शाखेतील पदाधिकारी उपस्थित होते.प्रतिक्रि या........स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही निफाड व चांदवड येथील आदिवासी बांधवांच्या समस्या अद्यापही सुटल्या नाहीत. लोकप्रतिनिधीकडे दाद मागूनही प्रतिसाद मिळाला नाही, परिणामी नाशिक जिल्ह्यातील प्रशासनाला आदिवासींच्या रोषाला सामोरे जाण्याची वेळ येऊन ठेपली आहे.- प्र्रभाकर फसाळे, उत्तर महाराष्टÑ प्रमुख...................आदिवासी बांधव स्वातंत्र्य काळापूर्वीपासून मोलमजुरीसाठी स्थलांतर झाले आहे. निफाड व चांदवडमधील आदिवासी बांधवांना अद्यापही जातीचा दाखला मिळत नाही, याबाबत प्रशासनाची उदासीनता दिसून येते. त्यामुळे पाणी, रस्ता घरकुल, वीज आदी मागण्यांसाठी आदिवासी शक्ती सेना व समाजबांधवांचा येत्या काही दिवसातच आक्र ोश मोर्चा नाशिक जिल्हा प्रशासनाकडे दाखल होणार आहे.- संदीप गांगुर्डे, जिल्हाध्यक्ष