शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींच्या समस्यांबाबत आढावा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 16:18 IST

येथे आदिवासी शक्ती सेनेची आढावा बैठक झाली. सदर बैठकीत आदिवासी शक्ती सेनेच्या शाखा समस्यांचा पाढा वाचण्यात आला. अतिक्रमित जागा नियमित करण्यासाठी विषय मांडण्यात आले. पाणी, रस्ते, घरकुल, शौचालय, रेशनकार्ड, जातीचा दाखला अशा विविध प्रश्नांवर सांगोपांग चर्चा करण्यात आली.

ठळक मुद्देस्वातंत्र्य मिळाल्यानंतरही निफाड व चांदवड येथील आदिवासी बांधवांच्या समस्या अद्यापही सुटल्या नाहीत.

पिंपळगाव बसवंत : येथे आदिवासी शक्ती सेनेची आढावा बैठक झाली. सदर बैठकीत आदिवासी शक्ती सेनेच्या शाखा समस्यांचा पाढा वाचण्यात आला.अतिक्रमित जागा नियमित करण्यासाठी विषय मांडण्यात आले. पाणी, रस्ते, घरकुल, शौचालय, रेशनकार्ड, जातीचा दाखला अशा विविध प्रश्नांवर सांगोपांग चर्चा करण्यात आली. भविष्यातील ध्येय धोरणांचा आराखडा बैठकीत तयार करण्यात आला. सदर मागण्या घेऊन आदिवासी समाजाच्या मोर्चाचे आयोजन करण्यासाठी पिंपळगाव बसवंत येथे प्रभाकर फसाळे उत्तर महाराष्ट्र प्रमुख आदिवासी शक्ती सेना यांच्या विशेष उपस्थितीत ही बैठक पार पडली. या बैठकीचे अध्यक्ष संदीप गांगुर्डे होते. यावेळी चांदवड तालुका अध्यक्ष बळीराम वाघ, निफाड तालुका विभागप्रमुख सचिन जाधव, निफाड तालुका युवा संपर्कप्रमुख श्रावण कोटील, मुखेड अध्यक्ष परशराम सूर्यवंशी, शरद गायकवाड, नांदुर्डी विभागप्रमुख कैलास सूर्यवंशी, पिंपळगाव संपर्कप्रमुख जितू वाघ, कार्याध्यक्ष गणेश गायकवाड, तुळशीराम गुंबाडे, योगेश गांगुर्डे, शिवाजी गांगुर्डे, सुनील वाघ, रवींद्र पवार, शशिकांत गांगुर्डे, रणजित पाडे, अंकुश वाघ, चेतन डंबाळे, वसंत वाघ, चेतन चतुर, तुषार वाघ, केशव लोखंडे, रमेश खभोरे, संतोष कडाळे, शंकर गांगुर्डे, सचिन जाधव आदींसह निफाड, चांदवड येथील शाखेतील पदाधिकारी उपस्थित होते.प्रतिक्रि या........स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही निफाड व चांदवड येथील आदिवासी बांधवांच्या समस्या अद्यापही सुटल्या नाहीत. लोकप्रतिनिधीकडे दाद मागूनही प्रतिसाद मिळाला नाही, परिणामी नाशिक जिल्ह्यातील प्रशासनाला आदिवासींच्या रोषाला सामोरे जाण्याची वेळ येऊन ठेपली आहे.- प्र्रभाकर फसाळे, उत्तर महाराष्टÑ प्रमुख...................आदिवासी बांधव स्वातंत्र्य काळापूर्वीपासून मोलमजुरीसाठी स्थलांतर झाले आहे. निफाड व चांदवडमधील आदिवासी बांधवांना अद्यापही जातीचा दाखला मिळत नाही, याबाबत प्रशासनाची उदासीनता दिसून येते. त्यामुळे पाणी, रस्ता घरकुल, वीज आदी मागण्यांसाठी आदिवासी शक्ती सेना व समाजबांधवांचा येत्या काही दिवसातच आक्र ोश मोर्चा नाशिक जिल्हा प्रशासनाकडे दाखल होणार आहे.- संदीप गांगुर्डे, जिल्हाध्यक्ष