शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
4
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
5
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
6
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
7
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
8
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
9
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
10
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
11
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
12
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
13
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
14
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
15
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
16
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
17
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
18
घोडबंदर मार्गावर रस्त्यांची कामं सुरू; मुंबईत जाताना ठाण्यात वाहतूककाेंडीची ‘शिक्षा’
19
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
20
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?

आंदोलनाचा परिणाम : दोन दिवसांत ३३ हजार किलोमीटरचे बुडाले उत्पन्न एसटीचे कोट्यवधींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 01:09 IST

नाशिक : शहरात गेल्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या आंदोलनामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देयापेक्षा अधिक मोठे आर्थिक नुकसान चालकालादेखील मारहाण

नाशिक : शहरात गेल्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या आंदोलनामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाचे कोट्यवधींचे नुकसान झाले असून, दोन दिवस बंद असलेल्या बसेसमुळे नियमित उत्पन्न तर बुडालेच शिवाय आंदोलनकर्त्यांनी दगडफेक करून १५ गाड्यांचे नुकसान केल्याने महामंडळाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. नुकसानीचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात असला तरी यापेक्षा अधिक मोठे आर्थिक नुकसान असण्याची शक्यतादेखील वर्तविली जात आहे.कोरेगाव भीमा येथील वादानंतर राज्यभरात निर्माण झालेल्या तणावानंतर संतप्त जमावाकडून बसेसला लक्ष्य करण्यात आले होते. नाशिकमध्येदेखील दोन दिवसांत सुमारे १५ बसेसचे काचा फोडून नुकसान करण्यात आले, तर चालकालादेखील मारहाण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. आंदोलनाच्या पहिल्या दिवशी शहरातील विविध भागात एकूण ११ बसेसचे नुकसान करण्यात आले, तर दुसºया दिवशीच्या आंदोलनात चार बसेसला लक्ष्य करण्यात आले होते. एकूण १५ बसेसचे सुमारे दोन लाख ४० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज महामंडळाने वर्तविला आहे. बसेसच्या नुकसानीमुळे लाखो रुपयांचा फटका महामंडळाला बसलाच शिवाय दोन दिवस बसेस बंद कराव्या लागल्यामुळेदेखील नियमित मिळणारे उत्पन्न मिळू शकले नाही. मंगळवारी झालेल्या आंदोलनात दुपारनंतर टप्प्याटप्पयाने बसेस बंद करण्यात आल्या त्यामुळे त्या दिवशी अंदाजे ११ लाखांचे नुकसान झाले, तर दुसºया दिवशी पूर्णपणे सर्व मार्गांवरील बसेस बंद असल्याने महामंडळाचे सुमारे ८५ लाखांचे नुकसान झाले. केवळ प्रवासी उत्पन्नाचे दोन दिवसांत कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या एसटीला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे.राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाला दोन दिवसांत कोट्यवधींचा फटका बसला असताना तिसºया दिवशीही अपेक्षित उत्पन्न मिळू शकले नाही. शिवाय बसही पूर्ण क्षमतेने सोडण्यात आल्या नसल्याने काही प्रमाणात उत्पन्न घटले. नियमित उत्पन्नात घट झाल्यामुळे नाशिक विभागाचा उत्पन्नाचा आलेखही यामुळे खाली आला आहे.