शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

मतदान मतपत्रिकेवर घेण्याचा वडांगळी ग्रामसभेत ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 18:40 IST

सिन्नर : लोकसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. मात्र असे असतानाही भाजपच्या विजयाचा ग्रामीण भागात जल्लोष नाही. ईव्हीएम बद्दल अनेक उलट-सुलट बातम्या येत आहेत. त्यामुळे सामान्य जनतेच्या मनात लोकशाहीवरच संशय निर्माण होऊ लागला आहे. हा संशय दूर करायचा असेल तर निवडणूक आयोगाने मतदान प्रक्रिया ईव्हीएम मशीनऐवजी पुन्हा मतपत्रिेकवर घ्यावी, असा ठराव ग्रामसभेत मांडला. राजकीय पक्षांव्यतिरिक्त अशी मागणी जिल्ह्यात प्रथमच सामान्य मतदारांनी ग्रामसभेद्वारे केली आहे.

सरपंच सुवर्णा कांदळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत हा ठराव मांडण्यात आला. व्यासपीठावर पंचायत समितीचे माजी सदस्य रामदास खुळे, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष सुदेश खुळे, उपसरपंच किशोर खुळे, ग्रामपंचायत सदस्य नानासाहेब खुळे, शरद खुळे, विनायक खुळे, सुनीता सैद, संगीता आढांगळे, वंदना सूर्यवंशी, उत्तम खुळे, अमित भावसार आदी उपस्थित होते. नितीन खुळे यांनी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार आल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. मात्र दुसऱ्या बाजूला ईव्हीएम बाबतच्या उलट-सुलट चर्चा थांबत नाही. ईव्हीएमबाबत संशय व्यक्त करणेही महत्वाचे नाही. मात्र समाजात निवडणुकांबाबत संशयाचे वातावरण निर्माण करण्याचे काम सुरू आहे. अशा संशयी वातावरणामुळे लोकशाही नाजूक वळणावर पोहचून धोक्यात येऊ शकते. त्यासाठी निवडणुका या निकोप व नि:संशयी वातावरणात पार पाडणे गरजेचे आहे. त्यामुळे लोकशाहीवरील सामान्य जनतेचा विश्वास दृढ करायचा असेल तर निवडणूका या मतिपत्रकेवर घेण्यात याव्यात, असा ठराव नितीन खुळे यांनी मांडला त्यास सर्वांनी अनुमोदन दिले. यावेळी विकास संस्थेचे माजी अध्यक्ष सचिन खुळे, बाळासाहेब खुळे, योगेश घोटेकर, राजेंद्र अहिरे, प्रमोद आढांगळे, रामनाथ कांदळकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक