शहरं
Join us  
Trending Stories
1
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
2
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
3
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
5
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
6
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
7
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
8
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
9
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
10
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
11
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
12
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
13
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
14
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
15
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
16
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
17
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
18
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
19
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
20
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   

आरक्षणाचा प्रश्न उच्च न्यायालयातच धसास लागेल : उज्ज्वल निकम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 01:13 IST

सर्व कायदेशीर बाजूंचा अभ्यास करूनच मराठा आरक्षणासाठी पुढे पाऊल टाकावे लागणार असून, मराठा आरक्षणाचा प्रश्न उच्च न्यायालयातच धसास लागू शक तो, असे प्र्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ तथा विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी केले आहे.

नाशिक : सर्व कायदेशीर बाजूंचा अभ्यास करूनच मराठा आरक्षणासाठी पुढे पाऊल टाकावे लागणार असून, मराठा आरक्षणाचा प्रश्न उच्च न्यायालयातच धसास लागू शक तो, असे प्र्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ तथा विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी केले आहे.  नाशिक येथील संदीप फाउण्डेशनमध्ये शैक्षणिक कार्यक्रमासाठी आलेले असताना ते शुक्रवारी (दि. २७) पत्रकारांशी बोलत होते. निकम म्हणाले, आरक्षणाचा प्रश्न उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे याविषयी तत्काळ कोणताही निर्णय होणे शक्य नाही. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा करणे गरजेची आहे. दगडफेक व हिंसाचार कोणत्याही प्रश्नांचे उत्तर होऊ शकत नाही. हिंसाचारामुळे गरिबांनाच त्रास होतो. राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान म्हणजे आपले स्वत:चे नुकसान करण्यासारखे असल्याचे सांगतानाच तरुणांनी सामंज्यस्याची भूमिका घेण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. रोजगार मिळत नसल्याने आरक्षणासारखे प्रश्न निर्माण होत आहे. अशा प्रश्नावर रोजगाराभिमुख शिक्षण देणे हा पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले.   शिक्षण हा विकासाचा पाया आहे. शिक्षणामुळे जात, धर्म, भाषेच्या पलीकडे १जाऊन देशाची प्रगती साधने शक्य असून, त्यासाठी शिक्षण क्षेत्रात कार्यरत धुरिणांनी तसेच संस्थांनी रोजगाराभिमुख शिक्षण देतानाच स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे मत अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले.सोशल मीडिया दुधारी तलवारसोशल मीडिया म्हणजे दुधारी तलवार आहे. या माध्यमाचा जनसंपर्कासाठी आणि संवादासाठी जेवढा चांगला वापर होऊ शकतो, त्याचप्रमाणे अपप्रचार, फेक न्यूज आणि समाजात द्वेश पसरविण्यासारख्या विकृ त कृत्यांसाठीही होतो. परंतु, सोशल मीडियाच्या दुष्परिणांमांचा त्रास केवळ सामान्य माणसांनाच सहन करावा लागतो. त्यामुळे लोकशाही प्रत्येकाला अभिव्यक्त होण्याचा अधिकार असला तरी सर्वांनी आपली जबाबदारी ओळखून वागण्याची गरज आहे. सामान्य माणसाने कोणत्याही प्रकारच्या चिथावणी आणि प्रलोभनांना बळी न पडता स्वत:च्या विचारानुसार कृती करण्याचे आवाहन अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी केले आहे. 

टॅग्स :Ujjwal Nikamउज्ज्वल निकम