शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

चौकशी समितीकडूनही न्याय न मिळाल्याने संताप

By admin | Updated: September 17, 2016 00:12 IST

चौकशी समितीकडूनही न्याय न मिळाल्याने संताप

ताहाराबाद : बागलाण तालुक्यातील सोमपूर येथील शेतकरी बांधवांची राहुरी कृषी विद्यापीठाकडून देण्यात आलेल्या मका बियाण्यात मोठी फसवणूक झाल्याने त्यावर चौकशी समिती नेमूनही कुठलाही न्याय न मिळाल्याने शेतकरी वर्गात संताप व्यक्त होत आहे.राहुरी कृषी विद्यापीठा कडून मोठया अपेक्षेने सोमपुर गावातील शेतकरी बांधवांनी यावर्षीच्या खरीप हंगामात ११६२ किलो मका पिकाचे बियाणे खरेदी करून ५५ हेक्टर क्षेत्रात याची पेरणी केलि मात्र या बियान्याची उगवण क्षमता कमी असल्याने शेतकरी बांधवीच्या अपेक्षेवर पाणी फिरले. याबाबत शेतकरी वर्गाने राहुरी कृषी विद्यापीठ व कृषी विभागाकडे गिरीश नारायण भामरे, रविंद्र दामोदर भामरे, आनंदा उखा भामरे, नारायण संपत भामरे, सुरेश देवराव भामरे, साहेबराव लोटन भामरे, भगवंत लोटन भामरे, अशोक रामदास भामरे, तुकाराम लक्ष्मण भामरे, सुधीर निंबा भामरे, पंकज मनोहर ब्राम्हाणकार, वसंत तुकाराम गोसावी, निंबा चिंतामन भामरे, साहेबराव बुवाजी शेवाळे, केदा दशरथ भामरे, मिथुन पोपटराव भामरे, सदानंद दौलत भामरे,विक्र म शंकर भामरे, एल. बी. खैरनार आदिनी निवेदनाद्वारे तक्र ार केली होती. याची दखल घेऊन मालेगाव कृषी उपविभागीय अधिकारी के. पी. खैरणार यांच्या अध्यक्षतेखाली समतिी नेमन्यात आली. समितीने पाहणी करून दोन महिन्याचा कालावधी लोटला मात्र अद्याप शेतकरी वर्ग झालेल्या फसवणुकीबद्दल न्यायाच्या प्रतिक्षेत बसला आहे. समितीने केलेल्या पाहणीतही मका बियाणेची उगवण क्षमता ५० टक्के, तसेच उगवलेल्या रोपामध्ये मरचे प्रमाण असल्याचे दिसून आले तरीही अद्याप शेतकरी वर्गाला संबधितानी कुठलीही न्याय न मिळाल्याने शेतकरी वर्गात संताप व्यक्त होत आहे. (वार्ताहर)