शहरं
Join us  
Trending Stories
1
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
2
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
3
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
4
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
5
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
6
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
7
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
8
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
9
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
10
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
11
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
12
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
13
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
14
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
15
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
16
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
17
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
18
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
19
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
20
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण

चौकशी समितीकडूनही न्याय न मिळाल्याने संताप

By admin | Updated: September 17, 2016 00:12 IST

चौकशी समितीकडूनही न्याय न मिळाल्याने संताप

ताहाराबाद : बागलाण तालुक्यातील सोमपूर येथील शेतकरी बांधवांची राहुरी कृषी विद्यापीठाकडून देण्यात आलेल्या मका बियाण्यात मोठी फसवणूक झाल्याने त्यावर चौकशी समिती नेमूनही कुठलाही न्याय न मिळाल्याने शेतकरी वर्गात संताप व्यक्त होत आहे.राहुरी कृषी विद्यापीठा कडून मोठया अपेक्षेने सोमपुर गावातील शेतकरी बांधवांनी यावर्षीच्या खरीप हंगामात ११६२ किलो मका पिकाचे बियाणे खरेदी करून ५५ हेक्टर क्षेत्रात याची पेरणी केलि मात्र या बियान्याची उगवण क्षमता कमी असल्याने शेतकरी बांधवीच्या अपेक्षेवर पाणी फिरले. याबाबत शेतकरी वर्गाने राहुरी कृषी विद्यापीठ व कृषी विभागाकडे गिरीश नारायण भामरे, रविंद्र दामोदर भामरे, आनंदा उखा भामरे, नारायण संपत भामरे, सुरेश देवराव भामरे, साहेबराव लोटन भामरे, भगवंत लोटन भामरे, अशोक रामदास भामरे, तुकाराम लक्ष्मण भामरे, सुधीर निंबा भामरे, पंकज मनोहर ब्राम्हाणकार, वसंत तुकाराम गोसावी, निंबा चिंतामन भामरे, साहेबराव बुवाजी शेवाळे, केदा दशरथ भामरे, मिथुन पोपटराव भामरे, सदानंद दौलत भामरे,विक्र म शंकर भामरे, एल. बी. खैरनार आदिनी निवेदनाद्वारे तक्र ार केली होती. याची दखल घेऊन मालेगाव कृषी उपविभागीय अधिकारी के. पी. खैरणार यांच्या अध्यक्षतेखाली समतिी नेमन्यात आली. समितीने पाहणी करून दोन महिन्याचा कालावधी लोटला मात्र अद्याप शेतकरी वर्ग झालेल्या फसवणुकीबद्दल न्यायाच्या प्रतिक्षेत बसला आहे. समितीने केलेल्या पाहणीतही मका बियाणेची उगवण क्षमता ५० टक्के, तसेच उगवलेल्या रोपामध्ये मरचे प्रमाण असल्याचे दिसून आले तरीही अद्याप शेतकरी वर्गाला संबधितानी कुठलीही न्याय न मिळाल्याने शेतकरी वर्गात संताप व्यक्त होत आहे. (वार्ताहर)