शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

संशोधकांची शेतीच्या विकासाला मदत

By admin | Updated: December 31, 2015 23:13 IST

सिन्नर महाविद्यालय : चर्चासत्रात मान्यवरांचे मत

सिन्नर : शेतीच्या विकासासाठी विद्यार्थी, संशोधक, एनजीओ, बॅँका व सहकारी संस्था यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले. येथील मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या सिन्नर महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागाच्या वतीने ‘शेती क्षेत्रात नवीन सुधारणांची गरज’ या विषयावरील दोनदिवसीय चर्चासत्रात विविध तज्ज्ञांची मार्गदर्शनपर भाषणे झाली.सिन्नर येथील बॅँक आॅफ महाराष्ट्रचे व्यवस्थापक राकेशकुमार यांनी गरजाभिमुख कर्जपुरवठा, प्राधान्यक्षेत्र कर्जपुरवठा, शेती रोजगाराभिमुख विकास कर्जे याबाबत मार्गदर्शन केले. अरुण घोडेराव यांनी शेतीविषयक कर्जसुविधांची माहिती दिली. डॉ. श्रीकांत जाधव यांनी ग्लोबल वॉर्मिंगचा शेतीवरील दुष्परिणाम स्पष्ट केला. डॉ. डी. आर. बच्छाव यांनी शेतीतील अनेक समस्यांची चर्चा केली. डॉ. अमोल गायकवाड यांनी शेतीतील विविध समस्या व त्यावर उपाययोजना सुचविल्या. डॉ. आर. एस. चिंतामणी यांनी शेतीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त केली. प्राचार्य डॉ. एस. एस. काळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारोपाच्या कार्यक्रमात ‘प्रात्यक्षिक पातळीवर शेती सुधारणांची गरज असल्याचे मत डॉ. सुहास आव्हाड यांनी व्यक्त केले. याप्रसंगी उपप्राचार्य टी. बी. खालकर, आर. व्ही. पवार, ए. एस. गुरुळे, डॉ. बी. डी. खेडकर, एन. सी. पवार, एस. एन. पगार, वाय. एल. भारस्कर, एस. के. दळवी आदि उपस्थित होते. मोहिनी गुरव व जयश्री बागुल यांनी सूत्रसंचालन केले. संजय पगार यांनी आभार मानले. (वार्ताहर)