शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
5
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
6
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
7
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
8
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
9
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
10
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
11
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
12
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
13
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
14
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
15
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
16
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
17
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
18
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
19
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
20
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक

‘समृद्धी’बाबत शेतकºयांचे पालकमंत्र्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 00:21 IST

इगतपुरी तालुक्यातून जाणारा प्रस्तावित समृद्धी महामार्ग रद्द करण्यात यावा, या मागणीचे निवेदन इगतपुरीतील २३ गावांच्या शेतकºयांच्या प्रतिनिधी मंडळाने मुंबईत पालकमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन सादर केले. शासनाने जबरदस्तीने जमिनी संपादित करण्याचा प्रयत्न केल्यास सामूहिक आत्मदहनाचा इशाराही यावेळी देण्यात आला.

नाशिक : इगतपुरी तालुक्यातून जाणारा प्रस्तावित समृद्धी महामार्ग रद्द करण्यात यावा, या मागणीचे निवेदन इगतपुरीतील २३ गावांच्या शेतकºयांच्या प्रतिनिधी मंडळाने मुंबईत पालकमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन सादर केले. शासनाने जबरदस्तीने जमिनी संपादित करण्याचा प्रयत्न केल्यास सामूहिक आत्मदहनाचा इशाराही यावेळी देण्यात आला. समृद्धी महामार्गासंदर्भात इगतपुरी तालुक्यातील शेतकºयांनी गुरुवारी (दि. १४) मुंबईत महाराष्ट्राचे जलसंधारण व वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली. या शिष्टमंडळाचे नेतृत्व भाजपाचे उपाध्यक्ष दिनकर पाटील यांनी केले. यावेळी पालकमंत्र्यांनी शेतकºयांचे म्हणणे ऐकून घेत लवकरच एक बैठक घेण्याचे निश्चित केले. या प्रसंगी नाशिक जिल्हा समृद्धी महामार्ग कृती समितीचे अध्यक्ष कचरू पाटील डुकरे, भाजपाचे महानगर उपाध्यक्ष अनिल भालेराव, मधुकर कोकणे, भास्कर गुंजाळ, अरुण गायकर, पांडुरंग वारुंगसे, किसनराव वाकचौरे, दौलतराव दुभाषे, ज्ञानेश्वर कडू, रतन पाटील लंगडे, मच्छिंद्र भगत, आनंदराव वाघचौरे, रघुनाथ वाघचौरे, मल्हारी मांडवे, रामेश्वर शिंदे, एकनाथ पुंडे आदींसह शेतकरी उपस्थित होते.