शहरं
Join us  
Trending Stories
1
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
2
या देशात दोन भारतीय नागरिकांची हत्या, एकाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले; दूतावास अ‍ॅक्शनमोडवर
3
अतूट नातं! "पतीची सेवा करणं हेच..."; पाठीवर घेऊन पत्नीने पूर्ण केली १५० किमीची कावड यात्रा
4
Video: संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात खणखणीत मराठीत भाषण; वर्षा देशपांडे यांचं होतंय कौतुक
5
मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप
6
Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेसंदर्भातील बैठकीला जाण्यास BCCI नाही तयार, कारण...
7
'गुगल अन् मेटा'च्या अडचणी वाढणार! ईडीने पाठवली नोटीस, ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप प्रकरणात चौकशीसाठी बोलावले
8
“राज ठाकरे यांचे आव्हान दुबेला नाही, तर भाजपाला; आम्ही १०० टक्के एकत्र आहोत”: संजय राऊत
9
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
10
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
11
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
12
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
13
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
14
Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!
15
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
16
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
17
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
18
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
19
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
20
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले

आदिवासी भागातील शिक्षकांबाबत शिक्षणमंत्र्यांना निवेदन

By admin | Updated: October 10, 2015 23:11 IST

आदिवासी भागातील शिक्षकांबाबत शिक्षणमंत्र्यांना निवेदन

इगतपुरी : तालुक्याच्या आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना चांगले दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या कामाचा इतर बोजा कमी करून त्यांना तालुक्यातील शिक्षण प्रणाली विकसित करण्याकरिता राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी नवीन विविध योजना राबवुन विकास करावा याकरिता माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांनी शिष्टमंडळासह मंत्रालयात जाऊन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना निवेदन दिले.इगतपुरी तालुक्यातील अती दुर्गम भागात शिक्षण क्षेत्रात पाहीजे तसा विकास न झाल्यामुळे येथील आदिवासी व इतर जमातीतील विद्यार्थी शिक्षणापासुन वंचित राहीलेले आहे. तालुक्याचा संपुर्ण दौरा करून माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांनी प्रत्येक शाळेंना भेटी दिल्या त्यावेळी त्यांच्या निदर्शनास आले की या भागात आदिवासी, ठाकर व इतर जमातीच्या नागरिकांचे अज्ञान मोठ्या प्रमाणात आहे. म्हणुन शिक्षणानेच या भागाचा विकास साधला जावु शकतो.मात्र दुसरीकडे ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांना बांधकाम विभाग, मतदार याद्या सर्वेक्षण, निवडणुकीचे सर्वेची कामे, बिएलओची कामे या आदी कामांचा तनाव असल्याने या शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी वेळ कमी पडत असल्याने शिक्षकांची इतर कामाचा बोजा काढुन घेण्यात यावा ही बाब शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या निदर्शनात आणुन देत या विषयीचे निवेदन दिले.शिक्षणाचा दर्जा उंचवण्यासाठी राज्यात नवीन धोरणांची आवश्यकता समजुन विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी करण्यात आले. त्याच प्रमाणे ई- लिर्नगचे धडे गिरविणाऱ्या शाळा विकसीत करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणकि कौशल्यात भर पाडली. (वार्ताहर)