शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
3
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
4
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
5
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
6
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
7
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
8
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
9
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
10
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
11
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
12
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
13
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
14
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
15
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
16
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
17
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
18
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
19
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
20
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?

नवी संचमान्यता आदेश रद्द करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:15 IST

राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना हे निवेदन पाठविण्यात आले. जग मागील दोन वर्षांपासून अधिक काळ कोरोना संसर्गमुळे त्रस्त ...

राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना हे निवेदन पाठविण्यात आले. जग मागील दोन वर्षांपासून अधिक काळ कोरोना संसर्गमुळे त्रस्त असून, जीवनातील सर्वच क्षेत्र तथा मानवी जनजीवन विस्कळीत झाले आहे. निवेदनात म्हटले आहे, शासनाने शैक्षणिक सत्र २०२० व २१-२२ या वर्षांची संचमान्यता करण्यासाठी नुकतेच निर्देश दिले आहेत. अशा आशयाचे पत्र दिनांक ८ सप्टेंबर २०२१ रोजी महाराष्ट्र राज्याचे शिक्षक संचालक यांनी आदेश निर्गमित केले आहे. या पत्राद्वारे विद्यार्थ्यांची आधार नोंदणी अनिवार्य केली असून, जे विद्यार्थी आधार कार्डशी जोडलेले असतील त्यांचीच गणना संच मान्यतेसाठी करण्यात येईल असे सुचविण्यात आले आहे. ही नोंदणी ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत करण्याची मुदत दिलेली आहे. एकीकडे कोरोनामुळे आलेला विस्कळीतपणा आणि त्याचा कामावर झालेला दुष्परिणाम यामुळे शिक्षकांना हे कार्य करणे अवघड झालेले असल्याचेही या निवेदनात म्हटले आहे.

शैक्षणिक सत्र २०१९-२० ची विद्यार्थी संख्या गृहीत धरूनच संचमान्यता करावी, या संच मान्यतेकरिता आधार नोंदणी सक्तीची करण्यात येऊ नये, अशी मागणी निवेदनाच्या शेवटी करण्यात आली आहे. निवेदनावर शरद शेजवळ, महेंद्र गायकवाड, विनोद पानसरे, वनिता सरोदे, शैलेंद्र वाघ, सुभाष वाघेरे, अझहर शहा, अमीन शेख, नितीन केवटे, प्रा. के. एस. केवट, वसीम शेख, पी. जे. बारे, भारती बागुल, अतुल डांगळे, दीपक शिंदे, कुलदीप दिवेकर, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.