शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

येवला पाणीप्रश्नी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 23:51 IST

येवला पाणीप्रश्नी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

ठळक मुद्देयेवला शहराला पाणी पालखेड धरणातून पाणी द्यावे अशा आशयाचे निवेदन दिले.

येवला : शहरातील तलावातील पाणीसाठा पूर्णत: संपुष्टात आला असल्याने येवला शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असल्याने पालखेड धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्यात यावे, या मागणीसाठी येवला नगर परिषदेचे नगराध्यक्ष व नगरसेवकांनी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांची भेट घेऊन निवेदन दिले.यावेळी येवला पालिकेचे नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, नगरसेवक प्रमोद सस्कर, रु पेश लोणारी, सचिन मोरे, रु पेश दराडे, अमजद शेख, शफीक शेख, संतोष परदेशी उपस्थित होते. प्रस्तुत मागणीबाबत जिल्हा प्रशासनावर चर्चा करून लवकरच निर्णय घेण्यात येईल, असेखेडकर यांनी यावेळी सांगितले. पालखेड धरणातून १ मार्चलापाणी आवर्तन देण्याचे मान्य करूनही पाणी सोडले नाही म्हणून थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठून येवला शहराला पाणी पालखेड धरणातून पाणी द्यावे अशा आशयाचे निवेदन दिले.शहराला सध्याच्या परिस्थितीत १५ ते २० दिवसापासून पाच दिवसाआड पाणी पुरवठा होत असून आता तर पाणीपुरवठा करण्यासाठी पाणीच शिल्लक नसल्याने नागरिकांची हाल सुरु झाले आहे. काही भागात तर थेंबभर पाणी देखील मिळत नाही ही परिस्थिती आहे. पालखेड डाव्या कालव्याला आवर्तन सुटलेले नसून शहराला पाणीपुरवठा करणारे तलाव कोरडेठाक झाले आहेत..नळांना पाणीच येत नसल्याने नागरिकांचे हाल सुरु असतांना नगरपालिकेचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे ज्या भागात पाणी टंचाई गंभीर आहे तिथे टँकरने पाणीपुरवठा करावा असा आग्रह सर्वपक्षीय नगरसेवकानी प्रांताधिकारी यांचेकडे दोन दिवसापूर्वी धरला होता.