शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
2
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
3
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
4
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
5
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
6
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
7
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
8
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
9
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
10
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव
11
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
12
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
13
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
14
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
15
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
16
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?
17
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
18
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
19
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
20
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड

येवला पाणीप्रश्नी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 23:51 IST

येवला पाणीप्रश्नी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

ठळक मुद्देयेवला शहराला पाणी पालखेड धरणातून पाणी द्यावे अशा आशयाचे निवेदन दिले.

येवला : शहरातील तलावातील पाणीसाठा पूर्णत: संपुष्टात आला असल्याने येवला शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असल्याने पालखेड धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्यात यावे, या मागणीसाठी येवला नगर परिषदेचे नगराध्यक्ष व नगरसेवकांनी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांची भेट घेऊन निवेदन दिले.यावेळी येवला पालिकेचे नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, नगरसेवक प्रमोद सस्कर, रु पेश लोणारी, सचिन मोरे, रु पेश दराडे, अमजद शेख, शफीक शेख, संतोष परदेशी उपस्थित होते. प्रस्तुत मागणीबाबत जिल्हा प्रशासनावर चर्चा करून लवकरच निर्णय घेण्यात येईल, असेखेडकर यांनी यावेळी सांगितले. पालखेड धरणातून १ मार्चलापाणी आवर्तन देण्याचे मान्य करूनही पाणी सोडले नाही म्हणून थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठून येवला शहराला पाणी पालखेड धरणातून पाणी द्यावे अशा आशयाचे निवेदन दिले.शहराला सध्याच्या परिस्थितीत १५ ते २० दिवसापासून पाच दिवसाआड पाणी पुरवठा होत असून आता तर पाणीपुरवठा करण्यासाठी पाणीच शिल्लक नसल्याने नागरिकांची हाल सुरु झाले आहे. काही भागात तर थेंबभर पाणी देखील मिळत नाही ही परिस्थिती आहे. पालखेड डाव्या कालव्याला आवर्तन सुटलेले नसून शहराला पाणीपुरवठा करणारे तलाव कोरडेठाक झाले आहेत..नळांना पाणीच येत नसल्याने नागरिकांचे हाल सुरु असतांना नगरपालिकेचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे ज्या भागात पाणी टंचाई गंभीर आहे तिथे टँकरने पाणीपुरवठा करावा असा आग्रह सर्वपक्षीय नगरसेवकानी प्रांताधिकारी यांचेकडे दोन दिवसापूर्वी धरला होता.