शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
4
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
5
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
6
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
7
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
8
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
9
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
10
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
11
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
12
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
13
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
14
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
15
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
16
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
17
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
18
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
19
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
20
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त

दारणाचे आवर्तन, प्रशासनाचे मौन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 00:26 IST

सिन्नर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दारणा नदीपात्रातील चेहडी बंधाºयातील पाणीसाठा संपुष्टात आला आहे. इंटेक वेलपर्यंत पात्रातील पाणी विद्युतजलपंप टाकून जमा करण्याची वेळ आली आहे. अशा परिस्थितीही दारणा धरणातून आवर्तन सोडण्याच्या निर्णयावर जिल्हा प्रशासनाने मौन धरल्याने सिन्नर शहरासह तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा करणाºयावर यंत्रणेवर कमालीचा ताण पडणार आहे.

ठळक मुद्देपाणीसाठा संपुष्टात : सिन्नर शहरासह तालुक्यावर पाणीटंचाईचे भीषण संकट

सिन्नर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दारणा नदीपात्रातील चेहडी बंधाºयातील पाणीसाठा संपुष्टात आला आहे. इंटेक वेलपर्यंत पात्रातील पाणी विद्युतजलपंप टाकून जमा करण्याची वेळ आली आहे. अशा परिस्थितीही दारणा धरणातून आवर्तन सोडण्याच्या निर्णयावर जिल्हा प्रशासनाने मौन धरल्याने सिन्नर शहरासह तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा करणाºयावर यंत्रणेवर कमालीचा ताण पडणार आहे. येत्या आठ दिवसात दारणा नदीपात्रात पाण्याचे आर्वतन न सुटल्यास कधी नव्हे एवढ्या पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ सिन्नरकरांसह टॅँकरने पाणीपुरवठा होणाºया गावांवर येणार आहे.सिन्नर शहरास दारणा नदीपात्रातील चेहडी बंधाºयातून पाणीपुरवठा होत असतो. मात्र गेल्या आठ दिवसांपासून नदीपात्र कोरडे पडल्याने इंटेक विहिरीत पाणी येत नाही. त्यामुळे नदीपात्रात खड्ड्यांमध्ये साचलेले पाणी विद्युत जलपंप टाकून ते एका मोठ्या खड्ड्यात जमा करून त्याचा उपसा करण्याची वेळ नगर परिषदेवर आली आहे. जवळच्या खड्ड्यातील पाणी एकत्र करून उपसा करत जास्तीत जास्त सात दिवस पाणी पुरेल इतकेच पाणी नदीपात्रात आहे. त्यानंतर पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प होणार आहे. जी अवस्था नगर परिषदेची आहे तीच अवस्था एमआयडीसी निर्माण झाली आहे. त्यामुळे उद्योग क्षेत्रावर टंचाईचे मोठे सावट निर्माण झाले आहे. दारणा नदीपात्रातून सिन्नर नगर परिषदेसह एमआयडीसी, भगूर नगर परिषद, देवळाली कॅम्प व नाशिकरोडच्या काही भागाचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. या पाचही जणांनी दारणा नदीपात्रात आवर्तन सोडण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत पाणीसाठा लवकर संपल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. नियोजित आवर्तन मे महिन्यात असताना एप्रिलमध्येच पाणी संपल्याने अवैध पाणी उपशाला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित करण्यात आला.सिन्नर शहराला केवळ सात दिवस पाणी पुरेल इतके पाणी कसेबसे उपलब्ध केले जात आहे. आवर्तन न सुटल्यास टंचाई वाढणार आहे. खासगी टॅँकरचालकांची बैठक घेऊन कोणत्या विहिरींतून पाणी उपलब्ध करून घेता येईल याबाबत चर्चा करण्यात आली. दारणा धरणातच कमी साठा असल्याने आवर्तन सुटत नाही तोपर्यंत पाणी जपून वापरण्याचे आवाहन आहे. सिन्नरकरांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासह सहकार्य करावे.-व्यंकटेश दूर्वास, मुख्याधिकारी, सिन्नर