शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
4
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
5
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
6
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
7
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
8
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
9
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
10
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
12
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
13
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
14
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
15
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
16
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
17
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
18
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?

रेमडेसिवीर, ऑक्सिजनचा पुरवठा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:14 IST

या संदर्भात सरचिटणीस अमोल पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अन्न व औषध प्रशासन विभागाला निवेदन दिले असून, त्यात म्हटले आहे ...

या संदर्भात सरचिटणीस अमोल पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अन्न व औषध प्रशासन विभागाला निवेदन दिले असून, त्यात म्हटले आहे की, रेमडेसिवीर इंजेक्शन बंगलोर आणि हैदराबाद शहरांमधून नाशिकपर्यंत येण्यासाठी किमान ३ दिवस लागत आहेत. त्यासाठी पर्यायी वाहतूक मार्गाचा अवलंब करावा. त्याचप्रमाणे, सदर इंजेक्शनचे कमीतकमी पंधरा हजार डोस उपलब्ध होतील, असे नियोजन करण्यात यावे. सदर औषधाचा येणारा स्टॉक आणि त्याचे वितरण व्यवस्था याची माहिती सुयोग्य पद्धतीने जाहीर करण्यात यावी. जिल्ह्यात ऑक्सिजन सिलिंडर मिळणे अवघड झाले आहे. यासाठी प्रशासनामार्फत अतिरिक्त २० टन क्षमतेचा ऑक्सिजन टँकर लवकरात लवकर मागविण्यात यावा, जेणेकरून आगामी काळात आणखी जास्त क्षमतेने ऑक्सिजन उपलब्ध होऊ शकेल. यावर सहआयुक्तांनी उद्योगांसाठी ऑक्सिजन निर्मिती थांबवून, ती वैद्यकीय गरजेसाठी करण्यात येणार असल्याची माहिती दिली. यावेळी प्रमुख मुकेश शेवाळे, रमीझ पठाण आदी उपस्थित होते.