शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार
2
स्वतंत्र झाल्यावर कसा असेल बलुचिस्तान देश? जाणून घ्या
3
पाकचा नापाक इरादा भारताला आधीच लक्षात आला, सुवर्ण मंदिरावरील हल्ला 'अशा' प्रकारे उधळून लावला!
4
पाकिस्तानचा मंत्री अध्यक्ष असलेल्या आशिया कपमध्ये भारतीय संघ खेळणार नाही; नाव माघारी घेतले... 
5
Jyoti Mlhotra : "माझ्या मुलीला फसवलं जातंय, ती पाकिस्तानला..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांचा खळबळजनक दावा
6
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या मुंबईकरांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
7
'सितारे जमीन पर' थिएटरमधून थेट युट्यूबवर होणार प्रदर्शित, आमिर खान आणणार PPV मॉडेल
8
बाजारात संमिश्र कल! 'हे' दिग्गज आयटी शेअर घसरले, बँकिंगमध्ये तेजी; एफपीआयचा विश्वास कायम
9
सख्खे शेजारी बनले पक्के वैरी! दारूच्या नशेत वाद विकोपाला गेला; हाणामारीत ३ जणांचा मृत्यू
10
हैदराबादमध्ये मोठा कट उधळला, ISIS शी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त
11
कैलास मानसरोवर यात्रेसाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार! चीनशी आहे थेट संबंध
12
Rain Update : रत्नागिरीत सकाळपासूनच जोरदार, मुंबईत तुरळक पाऊस; राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट
13
Joe Biden : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सर! हाडांपर्यंत पोहोचला आजार
14
राज्यातील तब्बल आठ हजारांहून अधिक गावांत शाळाच नाही; केंद्राने शैक्षणिक परिस्थिती सुधारण्याचे दिले निर्देश
15
एलओसीवर मोठ्या हालचाली! पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी अन् लष्कर ए तोयबाची जमवाजमव; कारस्थान रचण्यास सुरुवात
16
ज्योती मल्होत्रा ​​आणि अरमान यांचा पाकिस्तानशी किती खोल संबंध? हरियाणा पोलिसांचा खुलासा
17
ऑपरेशन सिंदूरबद्दल वादग्रस्त वक्तव्य, प्राध्यापकाला अटक
18
मुख्य सचिव, पोलिसप्रमुख स्वागताला न आल्याने सरन्यायाधीश गवई नाराज; करून दिली प्रोटोकॉल, अनुच्छेद १४२ची आठवण
19
भीक मागितली, रस्त्यावर झोपला अन्..; अभिनेत्याची अवस्था पाहून चाहत्यांना धक्का, काय घडलं नेमकं?
20
‘आग’वार, २५ ठार... ! टॉवेल निर्मिती कारखान्यात होरपळून आठ जणांचा मृत्यू, तर ‘चारमिनार’लगतच्या इमारतीत १७ जणं गुदमरून ठार 

गौतमी-कश्यपीचे पाणी सोडावे

By admin | Updated: July 5, 2016 00:24 IST

मनपाचे पत्र : पाटबंधारे विभागाकडे लक्ष

 नाशिक : गंगापूर धरणाच्या वरच्या बाजूला असलेली कश्यपी आणि गौतमी गोदावरी ही दोन्ही धरणे भरल्यानंतर गंगापूर धरणात पाटबंधारे विभागाकडून त्यामधून पाणी सोडले जाते. परंतु यंदाची पाणीस्थिती पाहता कश्यपी व गौतमीचे पाणी न अडवता ते अगोदर गंगापूर धरणात सोडावे, अशा मागणीचे पत्र पाटबंधारे विभागाला महापालिकेने दिले आहे. गंगापूर धरणात वरच्या बाजूला असलेल्या कश्यपी आणि गौतमी गोदावरी या दोन लघु प्रकल्पातून पाणी सोडले जाते. सदर दोन्ही धरणे भरल्यानंतर कश्यपी व गौतमीचे गेट मोकळे केले जाते. कश्यपी धरणाची पाणीसाठवण क्षमता १८५२ दलघफू असून, गौतमी गोदावरीची क्षमता १८६८ दलघफू इतकी आहे. सद्यस्थितीत दोन्ही धरणे पूर्णत: कोरडी पडलेली आहेत. त्यामुळे गंगापूर धरणातील आरक्षित पाण्यावरच महापालिकेला विसंबून राहावे लागत आहे. गंगापूर धरणातून ६०१ मीटरपर्यंतच पाणी उचलण्याची यंत्रणा महापालिकेकडे उपलब्ध आहे. सद्यस्थितीत सदर पाण्याची पातळी ६००.३१ इतकी आहे. ती आणखी खालावल्यास महापालिकेला जादा पंपिंग लावून पाण्याचा उपसा करावा लागणार आहे. महापालिकेने त्यासाठी कोट्यवधी रुपयांची निविदाप्रक्रिया राबविलेली असून, गरज भासल्यास प्रत्यक्ष कार्यादेश द्यावे लागणार आहेत. (प्रतिनिधी)