शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

कडवा कालव्याद्वारे आवर्तन सोडावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:15 IST

सिन्नर : कडवा धरण शंभर टक्के भरून त्याचा विसर्ग सुरू आहे. कडवा कालव्याला लवकरात लवकर आवर्तन सोडावे, अशी पूर्व ...

सिन्नर : कडवा धरण शंभर टक्के भरून त्याचा विसर्ग सुरू आहे. कडवा कालव्याला लवकरात लवकर आवर्तन सोडावे, अशी पूर्व भागातील शेतकऱ्यांची मागणी आहे. याबाबत जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंता अलका अहिरराव यांना युवा नेते राजेश गडाख, पंचाळे ग्रामपंचायत सदस्य महेश थोरात यांनी निवेदन दिले.

तालुक्यात यावर्षी अतिशय कमी पाऊस आहे. विशेषत: पूर्व भागातील शेतकरी बांधव ऐन पावसाळ्यात दुष्काळी परिस्थितीतून जात आहे. उभी असलेली पिके पुरेशा पावसाअभावी सुकून जात आहे. बहुतांश शेतकरी पशुधन आणि दुग्ध व्यवसायावर अवलंबून असल्याने पाण्याची मोठी गरज आहे. या पार्श्वभूमीवर पूर्व भागातील अनेक शेतकऱ्यांची जीवनदायिनी असलेल्या कडवा कालव्याला आवर्तन सुटण्याची शेतकरी वाट बघत आहेत. कडवा धरण शंभर टक्के भरून त्याचा विसर्ग सुरू आहे. तरी देखील कालव्याला आवर्तन सोडले जात नसल्याने तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. कडवा कालव्याला तातडीने खरीप हंगामाचे आवर्तन सोडावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

फोटो ओळी: कडवा कालव्याद्वारे आवर्तन सोडण्याच्या मागणीचे निवेदन अधीक्षक अभियंता अलका अहिरराव यांना देताना युवा नेते राजेश गडाख, महेश थोरात. (१० कडवा)