शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

कडवा कालव्याद्वारे आवर्तन सोडावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:15 IST

सिन्नर : कडवा धरण शंभर टक्के भरून त्याचा विसर्ग सुरू आहे. कडवा कालव्याला लवकरात लवकर आवर्तन सोडावे, अशी पूर्व ...

सिन्नर : कडवा धरण शंभर टक्के भरून त्याचा विसर्ग सुरू आहे. कडवा कालव्याला लवकरात लवकर आवर्तन सोडावे, अशी पूर्व भागातील शेतकऱ्यांची मागणी आहे. याबाबत जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंता अलका अहिरराव यांना युवा नेते राजेश गडाख, पंचाळे ग्रामपंचायत सदस्य महेश थोरात यांनी निवेदन दिले.

तालुक्यात यावर्षी अतिशय कमी पाऊस आहे. विशेषत: पूर्व भागातील शेतकरी बांधव ऐन पावसाळ्यात दुष्काळी परिस्थितीतून जात आहे. उभी असलेली पिके पुरेशा पावसाअभावी सुकून जात आहे. बहुतांश शेतकरी पशुधन आणि दुग्ध व्यवसायावर अवलंबून असल्याने पाण्याची मोठी गरज आहे. या पार्श्वभूमीवर पूर्व भागातील अनेक शेतकऱ्यांची जीवनदायिनी असलेल्या कडवा कालव्याला आवर्तन सुटण्याची शेतकरी वाट बघत आहेत. कडवा धरण शंभर टक्के भरून त्याचा विसर्ग सुरू आहे. तरी देखील कालव्याला आवर्तन सोडले जात नसल्याने तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. कडवा कालव्याला तातडीने खरीप हंगामाचे आवर्तन सोडावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

फोटो ओळी: कडवा कालव्याद्वारे आवर्तन सोडण्याच्या मागणीचे निवेदन अधीक्षक अभियंता अलका अहिरराव यांना देताना युवा नेते राजेश गडाख, महेश थोरात. (१० कडवा)