शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

अधिकच्या मोबदल्यास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 00:11 IST

समृद्धी महामार्गात निर्यातक्षम द्राक्षाच्या बागा जात असल्याने या बागांचे होणारे नुकसान लक्षात घेता जादा मोबदला मिळावा, अशी द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांची असलेली मागणी जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा फेटाळली आहे. द्राक्षनिर्यातीच्या दराप्रमाणेच परतावा देण्यात आला असल्याने जादा परतावा देण्याची तरतूद नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. अधिकच्या मोबदल्यासाठी शेतकरी विभागीय आयुक्तांकडे अपील करू शकणार आहेत.

ठळक मुद्देसमृद्धी महामार्ग : द्राक्षबाग शेतकऱ्यांना अपील करण्याचा सल्ला

नाशिक : समृद्धी महामार्गात निर्यातक्षम द्राक्षाच्या बागा जात असल्याने या बागांचे होणारे नुकसान लक्षात घेता जादा मोबदला मिळावा, अशी द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांची असलेली मागणी जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा फेटाळली आहे. द्राक्षनिर्यातीच्या दराप्रमाणेच परतावा देण्यात आला असल्याने जादा परतावा देण्याची तरतूद नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. अधिकच्या मोबदल्यासाठी शेतकरी विभागीय आयुक्तांकडे अपील करू शकणार आहेत.समृद्धी महामार्गात जाणाºया द्राक्षबागायत शेतकºयांना जालना येथे देण्यात आलेल्या जादा मोबदल्याप्रमाणेच अधिकचा मोबदला मिळावा, अशी सिन्नर तालुक्यातील काही शेतकºयांची मागणी आहे. बागायतदारांना द्राक्षनिर्यातीच्या दराप्रमाणेच परतावा दिल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. त्यामुळे अधिकच्या मोबदल्यासाठी शेतकरी अडून बसले असले तरी व्यावहारिकदृष्ट्या ते शक्य होणार नसल्याने शेतकºयांना विभागीय अधिकाºयांकडे दाद मागण्याचा सल्ला देण्यात आला आहे. रस्ते विकास महामंडळाकडे संंबंधित शेतकºयांनी दिलेल्या निवदेनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला पुलकुंडवार, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, समृद्धी उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे, सिन्नरच्या प्रातांधिकारी अर्चना पठारे, इगतपुरीचे प्रांताधिकारी तसेच संबंधित शेतकरी उपस्थित होते. या शेतकºयांची मागणी विसंगत आणि अव्यहार्य असल्याचे सांगत जिल्हाधिकाºयांनी सदर मागणी फेटाळली आहे.जिल्ह्यात इगतपुरी आणि सिन्नर या दोन तालुक्यांमधून समृद्धी महामार्ग जाणार आहे. महामार्गाकरिता जिल्ह्यात एक हजार हेक्टरहून अधिक जमिन संपादित करण्यात आली असून, त्यापोटी सुमारे १२०० कोटी रुपयांचा मोबदलाही शेतकºयांना देण्यात आला आहे. परंतु अजूनही सात ते आठ हेक्टर क्षेत्र रस्ते विकास महामंडळाच्या ताब्यात आलेले नाही. जादा मोबदल्याच्या मागणीच्या मुद्द्यावरून सदर जागा अद्यापही मिळू शकलेली नाही. चर्चेअंति यातून सकारात्मक मार्ग काढता येईल, असे जिल्हाधिकाºयांनी शेतकºयांना सांगितले. मात्र शेतकरी जादा मोबदल्याच्या मागणीसाठी अडून बसल्याने संबंधित शेतकरी आता विभागीय आयुक्तांचा दरवाजा ठोठविण्याच्या तयारीत आहेत.जालना येथे अधिकच्या मोबदल्याचा दावाजालना येथेही काही शेतकºयांच्या द्राक्षबागा महामार्गात गेल्या आहेत. त्यांना तेथील प्रशासनाने प्रतिझाड ११ हजार रु पये दराने मोबदला दिल्याचा या शेतकºयांचा दावा असून, इकडे साडेचार ते साडेपाच हजार रुपये दराने मोबदला मिळाल्याची त्यांची तक्र ार आहे. मोबदला वाढवून मिळावा, अशी मागणी या शेतकºयांनी बैठकीत केली. निर्यात दराच्या निकषाने मोबदला निश्चित केल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. हा दर मान्य नसल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग